Hero Banner

This blog brings knowledge from ancient history to cosmic facts and everything in between. There’s something new for everyone.

हिंदू सण: दिवाळी, होळी, नवरात्रीचे महत्त्व आणि इतिहास

हिंदू सण: दिवाळी, होळी, नवरात्रीचे महत्त्व आणि इतिहास

Hindu Festivals: Importance and History of Diwali, Holi, Navratri

हिंदू  धर्म  हा  जगामधील  तिसऱ्या  स्थानावरील  सर्वात  मोठा धर्म  आहे.  हा  धर्म  खूप  मोठया  प्रमाणात  मानला  जातो याचे  ऐकून  अंदाजी एक अब्ज  अनुयायी  आहेत. हिंदू  धर्मा  मध्ये  इतर  धर्मा  सारखा  संस्थापक  नाही  व  हिंदू  धर्मा  मध्ये  अनेक  परंपरा  आहेत. हिंदू  धर्मा  मध्ये  अनेक  ग्रंथ  काव्ये  याचा  समावेश  आहे.  त्या  मुले   हिंदू  धर्म  हा खूप  जुना  धर्म  मानला  जातो. हिंदू  धर्मा  मधील अनुयायी  वर्ष  भरामध्ये  अनेक   हिंदू  सण  साजरे  केले  जातात  त्या  मध्ये  मुख्ये  सण  म्हणजे गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, नारळी पौर्णिमा, मंगळा गौर, जन्माष्टमी, गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, मकर संक्रांती, शिवरात्री आणि होळी  या सारख्या   हिंदू सण  चा  समावेश  आहे.  

हिंदू  धर्माची  उत्पत्ती  हि ५०००  वर्षाहून अधिक  वर्ष  झाली आहे.  या  मुले हिंदू धर्म हा खूप  जुना व जटिल  मानला जातो.  हिंदू हा सम्पूर्ण विश्वाला देव मानत असतो .हिंदू धर्म  हा  कोणत्याही  दुसऱ्या  धर्माला  हिंदू  धर्मा  मध्ये  अनेक  देवाचा  समावेश  आहे. त्या  मध्ये  मुख्ये  तीन  देव  आहेत पहिला  म्हणजे  ब्रह्मा  देव  ब्रह्मा  देव  ला निर्माता  या नावाने ओळखले जाते  ब्रहम देव  सुर्ष्टी  निर्माण  करण्याचं  काम  हे  करत  असतो. दुसरा  देव   म्हणजे विष्णू  देव  विष्णू  देवाला पालनकर्ता  या नावाने ओळखले जाते सुर्ष्टी   टिकवणे  चे  व  पुथ्वी  तलवार  घडणाऱ्या  प्रत्येक  कोष्टी साठी  विष्णू  जबादार  असतात  तिसरे  देव  म्हणजे शिव  हा  देव  एक ठराविक  कालावधी मध्ये  सुर्ष्टी  नष्ट  करतो याचा  भगवद गीता  रामायण  व  या सारख्या  अनेक  महाकाव्येचा  समावेश  आहे. हिंदू  धर्मास  सनातन  धर्म असे  सुद्धा म्हणले  जाते  हिंदू  हिंदू  धर्माचा  उद्देश  हा  अधामिक  ज्ञान  मिळवणे हा असतो  हिंदू  धर्माचे  महत्व  हे  हिंदू  धर्म  हा  खूप  जुना  आहे  व  हिंदू  धर्म  मध्ये  ओम   याला देखील खूप  महत्व  आहे. 

प्रमुख हिंदू सण 

  • दिवाळी


दिवाळी


दिवाळी  हा  सण  खूप  आनंदाने  साजरा  केला  जातो. दिवाळी  हा  सण  प्रकाशयचा  आहे.  यामध्ये  घर  हे दिव्याने  सजवले जाते  दिवाळी   या  सणाला  मुख्येतू  दीपावली  या  नावाने सुदा  ओळखले जात  आहे. दिवाळी  हा सण  सम्पूर्ण  भारता  मध्ये  साजरा केला  जातो   पण  फक्त  इतर वेगवेगळ्या  रूप  मध्ये   भारतीय  इतर  धर्मांमध्ये  साजरा  केला  जातो  प्रत्येक  धर्माचे  वेग वेगळे  नियम  परंपरा  आहेत. 

अर्थ आणि इतिहास

दिवाळी  या  सणाला अंधारावर  प्रकाशयाचे  वाईट  गोष्टीवर  चांगल्या  गोष्टीचा  विजयाचे  प्रतीक  मानले  आहे.  हा  सण  हिंदू  कॅलेंडर  नुसार  कार्तिक  महिन्यात  व इंग्लिश  कॅलेंडरनुसार सप्टेंबर  व  नोहेंबरच्या  मध्ये  येत  असतो.  हा  सण ५  दिवसाचा  कालावधी  मध्ये  साजरा  केला  जातो  दीप  म्हणजे  खोल  याचा अर्थ प्रकाश  व  वली  याचा  अर्थ  हा पंक्ती  असा  हा  दीपावली  या  शबदाचा  अर्थ  होतो. 

दिवाळी  या सणाला प्राचीन  भारताच्या  काळामध्ये  दिवाळी  हा  सण  मुख्येतू  शेतकरी  लोक  साजरा  करत  होते. त्या  वेळी  साधारपणे  ऑक्टोम्बर  ते  नोव्हेंबर  या महिन्यात  शेतकरी  आपल्या  पिकाची  कापणी  करत  होते  या मुले  कीटकाचा  मोठ्या  प्रमाणात  धोका  होता  हा धोका  टाळण्यासाठी  शेतकऱ्याने  कीटकांना  आकर्षित  करून  नष्ट  करण्यासाठी  घरामध्ये  दिव्ये  लावण्यास  सुरवात  केली  व हि  योजना  सफल  झाली  यामूल्ये  हि  योजना फोडी जाऊन  परंपर झाली  व दिवाळी हा सण साजरा होऊ  लागला. 

धार्मिक महत्त्व

हिंदू  धर्मा  मध्ये  दिवाळी  या सणाला  खूप  महत्व आहे  कारण  भगवान  राम  हे १४ वर्ष  वनवास  भोगून  व  १० मुखी  रावणाचा  प्रभाव  करून  राम  त्याची  पत्नि सीता  व  भाऊ  लक्ष्मण  याच्या  सोबत  ओयेधेत  परतले  होते  तेथील  ओयेथेतील  लोकांनी  आपल्या  राजाचे  स्वागत  करण्यासाठी  दिवे  लावून  पूर्ण  ओयेथनगरी  सजवली  होती  या  मुले  दिवाळी  सणाशी सुरवात झाली. 

तो कसा साजरा केला जातो

दिवाळी  हा सण  पाच  दिवसाच्या  कालावधी मध्ये  साजरा केला  जातो.  प्रत्येक  दिवस वेगवेगळे काय तरी केले जाते दिवाळीचा पहिला  दिवस  म्हणजे धनत्रयोदशी  या  नावाने  त्या  दिवसाला ओळखले  जाते. या दिवशी  खराची घराची  स्वच्छता  करून  दिव्ये लावले जातता व दिवाळी  सुरवात  होते व नवीन  कपडे दगानी खरीदी केला जातात.   

दुसऱ्या  दिवशी  म्हणजे  मिनी दिवाळी  याला  नरक  चतुर्दशी असे दिखील म्हणतात.  या दिवशी मिठाई  वेगवेगळी  बनवले जाते व वाठली जाते. तिसरा  दिवस  हा  दिवाळीचा  मुख्ये दिवशी मानला जातो  याला  लश्मी  पूजन असे हि म्हणतात  या दिवशी लक्ष्मी  या दैवी  ची  पूज्य  करून  घरामध्ये  येण्याचे आव्हान  केले  जाते  व फटाके  फोडत  व नातेवैकांना  भेटतात. 

दिवाळीचा  चवथा दिवशी म्हणजे  गोवर्ध पूजा हा दिवस  श्री  कुष्ण  यांनी  गोवर्धन  पर्वत  करंगळी  वर उचलून शेतकऱ्यांना  पुरापासून  वाचवले होते या मुले हा दिवशी साजरा केला जातो.पाचव म्हणजेच  दिवाळीचा  शेवटचा  दिवस  याला भाऊ  बीज  या नावाने ओळखले  जाते या  दिवशी  भाऊ  व  बहिणींनी सामायिक  केले सुंदर  बंधन साजरे  केले जाते. 

  • होळी
होळी


होळी  हा  एक  भारतामधील  लोकप्रिय  हिंदू सण  आहे. होळी  हा  एक  असा  सण  आहे  कि  भारत  सुडून  इतर  देश्या  मध्ये  सुदा  होळी  हा  सण  साजरा  केला जातो. भारत  मध्ये  वेगवेगळा  स्वरूपात  होळी  हा  सण  साजरा  केला  जातो. जसे  महाराष्ट्र  मध्ये  लाकडे  गोळा  करून  एका  ठराविक  अकरा  मध्ये  मांडून  जाळली  जातात व पेटलेल्या  होळी  भवती लोक  मोठ्याने बोंबा मारत  फेऱ्या  घालतात.  

व  परत  होळी ला  नारळ  अर्पण  करून  नैवेद्य दाखवतात  परत  ५ दिवसांनी  रंगपंचीमी  हा  सण  साजरा  केला  जातो . असे देखील  म्हणतात  कि  होळी   होळी  दहन  झाल्या  नंतर  थंडी  कमी  होती.   हा  सण  वाईटावर  चांगल्याचा  विजयी असे सूड प्रतीक  आहे. कारण  पौराणिक  कथे  नुसार विष्णू  या  देवाचे  रूप  हिरण्यकश्यपूवर नरसिंहा याचे  विजययाची  हा  सण  आठवण  करून  देतो. 

 रंगांचा सण  होळी

होळी  हा  एक  असा  हिंदू  प्राचीन  सण  आहे  कि  जी  भारतातील  अनेक  राज्य  मध्ये   व काही  इतर   देशा  मध्ये  भारत  सोबत  प्रादेशिक  सुट्टी  आहे. हा  एक  असा  हिंदू  सण  आहे जो  जात  लिंग  व  वय  बघत  नाही  सगळ्याना  तो  रंगीत  पाणी  व  रंगाने भरले  फुगे  फेकून मज्या  करण्याची  संधी  देतो  होळी  हा सण  सर्व  जाती  धार्माच्या लोकांना  एकत्र  येण्याची संधी  देतो.होळी  हा  सण  वसंत  ऋतू  ची  सुरवात  आहे . होळी  या  सना  मध्ये  एकमेकानावर  रंग  फेकला  जातो  व  हिच  या सणाची  ओळख  आहे .  या मुले  या सणाला  रंगाचा  सॅन  देखील  म्हणतात. 

होळी  सणाची उत्पत्ति आणि पौराणिक कथा

होळी  या  हिंदू  सना  साठी  अनेक  दंथ  कथा  व  पौराणिक  कथा  प्रसिद्द  आहेत  होळी  या  सणाचे  मुळे  हे  प्राचीन भारत  मध्ये  अनेक  खोलवर  रुजली  आहेत.  घमंडी  व  ताकातवर  राक्षसी राजा   हिरण्यकशिपू  आणि त्याचा  मुलगा  प्रल्हाद याची  कथा  खूप  प्रसिद्द  आहे. 

हिरण्यकशिपू   या  राजेंचा  मुलगा  प्रल्हाद  याने आपल्या  वडिलांचा  म्हणजे  राज्या  हिरण्यकशिपू  च्या  विरुद्धत  जाऊन  विष्णू  या  देवतांची उपासना  केली  व  विसनू या देवाची  भक्ती करत होता म्हणून  हिरण्यकशिपूने  प्रल्हाद  ला मारण्याचा   प्रयत्नाने  त्याच्या  बहिणी  होलिका हिला जिवंत  जाळण्याचा  कट  रचला  पण  दिव्ये  शक्ती  मुळ्ये  प्रल्हाद  ला  काही  सुदा  झाले  नाही  पण  त्याची  बहीण  होलिका  हि मरण  पावली  म्हणून  वाईटावर  चांगल्याच विजयी  म्हणून  होळी  हि साजरी  होऊ  लागली. 

दुसरी  कथा  अशी  आहे कि  राधा  आणि  कृष्ण  पुराणिक  कथे   नुसार कुष्ण  यांची  त्वचा हि  राक्षसणी  निळी  केली  होती  व  राधा  याची  खूप  गोरी  त्वचा  होती  त्यामुळे  श्री  कुष्ण  यांनी  यशोदा मा  याना  हा प्रश्न  विचारला  त्यावेळी  यशोदा  मा यांनी  राधाला   रंग  लावण्याचा  सला  दिला  व  कुष्ण यांनी  रंग  लावला  व   सर्व  गावकऱ्यांना  हे खूप  आवडले  व रंगाच्या  होळी ला सुरवात  झाली. असे  देखील  म्हणतात  कि  रंगाची  होळी  या  त्या दिवस पासून सुरवात  झाली.  प्रत्येक  संदर्भ  मध्ये  वेगवेगळी  कथा  हि  श्री  कुष्ण आणि राधाची आहे.    

  • नवरात्री

नवरात्री


नवरात्री  हा  एक  सगळ्यात  मत्वाचा  हिंदू  सन आहे  यामध्ये  भगवान  शिव  यांची  पत्नी  ची  म्हणजेच  देवी दुर्गा  या देवीची  नऊ  रूपाची  पूजा  केली  जाते  या सण चा मुख्ये हेतू  हा असतो कि  पराशक्तीचा एक बाजू सर्वोच्च देवी यांच्या सन्मान  करण्यासाठी  नवरात्री  साजरी केली जाते नवरात्री  हि  ऐकून  नऊ  दिवस  साजरी केली जाते  नवरात्री  हि  हिंदू  भारत संस्कृती  मध्ये  वेगवेगळ्या  भागामध्ये  वेगवेगळ्या  पद्धतीने  साजरी  केली जाते. 

देवी दुर्गाला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव

प्रचीन  अनेक  संख्या  शास्त्रानुसार  आपल्या  वर्ष्याची  एख  आखणी  केली  आहे. ज्याला  ४० नऊ  रात्री  म्हणजे  ४०×९=३६०  अशी  दिवसाची  आखणी  आहे. या  ४० नऊ  रात्री  पैकी  प्रमुक  तीन  नऊ  रात्री  या  देवीच्या  पूजे  साठी  वापरतात त्यांना  चेत्र  नवरात्री , शरद  नवरात्री  व शारदीय  नवरात्री  या  नावाने  ओळखले  जाते. चेत्र  नवरात्री  व शरद  नवरात्री  या  दोन  नवरात्री  बऱ्यापैकी  जास्त  प्रमाणात  साजऱ्या  केल्या जात आहे. 

हे.शारदीय  नवरात्री  हि  वसंत  ऋतु मध्ये  साजरा  केली  जाते  या  तिने  नवरात्री  भारत  मध्ये  वेगवेगळ्या  भागामध्ये  वेगवेगळ्या  स्वरूपात  साजऱ्या केल्या जातात. नवरात्री चा  संबंध  हा  देवी दुर्गा व राक्षस  महिषासुर  प्राचीन  कुठे नुसार  जोडला  गेला  आहे.  भगवान  ब्रह्मदेव  यांनी   महिषासुर  याला  आम्रवतेचे वरदान  दिले होते  हे  वर्धन  अस्या  स्वरूपात  होते  कि  फक्त  स्त्री   च  महिषासुर  वध  करू शेकत  होती.

यामुळे  दुर्गा  माता  यांनी  महिषासुर   यांनी  नऊ  दिवस  व नऊ  रात्री  युद्ध  केलं  व  प्रत्येक  दिवशी  वेगवेगळ्या  रूपा  मध्ये  देवी  हि  लढत  होती  व  शेवटी  दहाव्या  देवासी महिषासुर याचा  वध  केला  यामुळे  या  दिवसाला  विजयादशमी  या नावाने ओळखता  व  जर  वर्षी  साजरी  केली  जाते  नवरात्र  म्हणजे  नवीन  सुरवात  म्हणून  नवरात्री  हा  सण  नवीन सुरवाती साठी  चांगला  आहे. 

  • महा शिवरात्री
महा शिवरात्री

महाशिवरात्री  हा  हिंदू  संस्कृती  मधील  प्रमुख  सण  आहे.  महाशिवरात्री  हा  सण  भारत  देशा  मध्ये  मोठ्या  प्रमाणात  साजरा  केला  जात  आहे. भगवान  शिव  आणि  त्यांची  पत्नी  पार्वती  यांचा  विवाह  झाला  होता  यामुळे या महाशिवरात्री  या दिवशी  भगवान शिव  आणि  पार्वती  यानअची  पूजा  केली  जाते  व  भारत  समवेत  इतर  देशा  मध्ये  सुदा  मोठ्या  प्रमाणात  महाशिवरात्री  हि  साजरी  केली  जात  आहे. 

भगवान शिवाला समर्पित महत्त्व  

भगवान  शिव  यांचा  प्रमुख  सण  म्हणजे  महाशिवरात्री  प्रामुख्याने  कुष्ण  पक्ष  फाल्गुन  म्हणजेच  इंग्रजी  महिना  फेब्रुवारी  ते  मार्च  महिना  मध्ये  हा  सण  येतो.  या  दिवशी  लोक  खूप आनंदाने  उपास, जागरण  व  प्रार्थना  करतात. शिवभगत  मोठ्या   श्रद्धेने  उपासना  व  प्रार्थना जागरण  करत   असतात. 

कारण  यामुळे  मन  सवोच्च  होते  व  अधामिक  कडे  आपले  विचार  ओढण्यास  सुरवात  होत असते.उपास  व  प्रार्थना करणे  हे भगवान  शिव  याना प्रसन्न  करण्याचा एक  मार्ग  आहे भगवान  शिव  खूप  दयाळू  देव  आहेत हे भक्तानी थोडी जर प्रसन्न  करण्याचा  प्रयतन  केला  कि देव  लगेच  प्रसन्न  होतात. भगवान  शिव  खूप   रागीट  सभावाचे  देव मानले जातात  कारण  याच्या  कड सृष्टी नसत्ये करण्याचे सामर्थ  आहे. 

अनोखे सण

  • रक्षाबंधन

रक्षाबंधन

रक्षाबंधन  हा  सण  भारतामधील  हिंदू  संस्कृती  मधील  सगळ्यात  पवित्र  सण  आहे. हा  सण  बाहू  आणि  बहीण  यांच्या  मधील   बंधन  मजबूत  करण्या  साठी  हा  सण  साजरा  केला  जातो  हिंदू  संस्कृती  मध्ये  या  सणाला  खूप  महत्व  आहे. रक्षाबंधन  या   सण मध्ये  बहीण  भावाच्या  मनगटावर  एक  राखी  म्हणून  एक  डोरा  बांधत  असते व  भावा  कडून  रक्षा  करण्याचे वचन घेत  असते  व  बहीण  त्याच्या  आरोग्य साठी  प्रार्थना  करत  असते. 

प्रतीकवाद आणि महत्त्व

रक्षाबंधन  हा  सण  प्रामुख्याने   ऑगस्ट  महिना  मध्ये  येत  असतो.  राक्षबांधन  हा  सण  पौर्णिमेला  साजरी केला जातो  राखी  याला   हिंदू  संस्कृती मध्ये  रक्षा  कवच  असे  देखील  मानले  जात  आहे. हिंदू  संस्कृती  मध्ये   या  सण  साठी  अनेक  कथा  प्रसिद्द  आहेत. 

  • गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी

हिंदू  धर्मामधील  भगवान  गणेश  हा  बुद्धिमान  देवता  च्या रूपा  मध्ये मानले  जाते  हा  देवाला  अनेक  आव्हाने ओळखले जाते. हा हिंदू  सण  एकूण  दहा  दिवस  साजरा  केला   जातो. यामध्ये  गणेश  चतुर्थी  या दिवशी  प्रत्येक  घरा  मध्ये  किंवा  समूहाने  बाहेर  अंगण  मध्ये  मूर्ती  स्थापन  केली  जाते  व  या  मूर्ती ची  प्राण  प्रतिष्ठा  केली जाते  व  नैवेद्य  ठेवला  जातो. 

या  नैवेद्या  मध्ये  प्रमुख  मोदक  हा  गणपतीला  आवडणारा  प्रसाद  आहे   व  रोज  सकाळी  व  संद्याकाळी  आरती  केली  जाते. असे  रोज  दहा  दिवस  केले  जाते  व दहाव्या  दिवशी  म्हणजेच  अनंत चतुर्थी  या  दिवशी  गणपती  ची  मोठ्या  आनंदाने  मिरवूनक   काढली जाते व  गणपती  पाण्या  मध्ये  विसर्जन  केले  जाते हा  उत्सव  सम्पूर्ण  भारत  मध्ये  साजरा  केला  जातो. 

 पण  विशेष  महाराष्ट्र मध्ये  खूप  उत्साने  साजरा  केला  जातो  भारता  वर  ज्या  वेळी  ब्रिटाशांचे  राज  होते  त्यावेळी  हा  सण  थोड्या  अल्प  प्रमाण  मध्ये  हा  सण  साजरा  केला  जात  होता  कारण  ब्रिशाचे  मुख्ये  हत्यार   हे  भारतीय  जाती  मध्ये  फूट पाडून  राज्य  करणे  हे  होते म्हणून  १८८३ या  रोजी  स्वातंत्र्यसैनिक  लोकमान्य  बाळ गंगाधर टिळक यांनी  हा  उत्सव  सुरु  केला  जणे  करून उत्सव  च्या  निमित्ताने लोक  एकत्र  येतील  व  इग्रंजान  विरुद्धत  लढा  देतील   

निष्कर्ष(Conclusion)

हिंदू धर्म हा जगामधील तिसऱ्या  स्थानावरील  सर्वात  मोठा धर्म 
आहे. 
हा 
धर्म 
खूप 
मोठया प्रमाणात 
मानला 
जातो याचे 
ऐकून अंदाजी एक
अब्ज अनुयायी
  आहेत. हिंदू  धर्मा  मध्ये  इतर 
धर्मा सारखा
संस्थापक
  नाही हिंदू  धर्माची उत्पत्ती हि ५००० वर्षाहून अधिक  वर्ष 
झाली आहे. या 
मुले हिंदू
धर्म हा खूप
  जुना व जटिल मानला जातो.  हिंदू 
धर्मा 
मध्ये 
अनेक 
परंपरा 
आहेत.हिंदू 
धर्मा 
मधील अनुयायी 
वर्ष 
भरामध्ये 
अनेक  हिंदू 
सण साजरे 
केले 
जातात 
त्या 
मध्ये 
मुख्ये 
सण 
म्हणजे गुढी पाडवाराम नवमी, हनुमान जयंती,
नारळी पौर्णिमा,
मंगळा गौरजन्माष्टमी, गणेशोत्सव,
कोजागिरीदिवाळी,
मकर संक्रांतीशिवरात्री आणि होळी 
या सारख्या 
 हिंदू सण चा  समावेश  आहे. हे   सर्व धर्म  धार्मिक 
आस्तेने 
साजरे 
केल्ये जातात 
पण 
प्रत्येक 
सना 
मध्ये 
काही 
तर  वैज्ञानिक कारण 
आहे 
समाज 
एकत्र 
येण्या 
साठी 
हे 
सण 
साजरे 
केले 
जात 
आहेत.हे 
सर्व 
सण 
बदल 
माहिती दिली 
आहे.

FAQ

हिंदू धर्मात किती प्रमुख सण साजरे केले जातात?

हिंदू धर्मा मध्ये अनेक प्रकारचे प्रमुख हिंदू सण हे साजरे केले जातात पण त्यामध्ये दिवाळी,होळी,दसरा,मकर संक्रांती, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, कृष्ण जन्माष्टमी, नवरात्री आणि शिवरात्री.हे प्रमुख सण आहे प्रत्येक सण हा एका वेगवेगळ्या कारणाने व वेगवेगळ्या वेळेला साजरा केला जातो.

कोणत्या हिंदू सणाला ‘दिव्यांचा उत्सव’ म्हणतात?

दिवाळी या सणाला दिव्याचा उत्सव म्हणतात करार या सणाला अंधारावर प्रकाश च व वाईटावर चांगल्याच विजय या स्वरूपा मध्ये हा सां साजरा केला जातो.

नवरात्रीत किती दिवस उत्सव साजरा केला जातो?

नवरात्री हा सण ऐकून नऊ दिवसाच्या काळा मध्ये साजरा केला जातो नऊ दिवसाचा कालावधी मध्ये प्रत्येक दिवशी दुर्गा देवी चे वेगळ रूप असते बरोबर दहाव्या दिवशी विजयादशमी या नावाने हा दिवस साजरा केला जातो जे कि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक आहे.

दिवाळीत हा सण किती दिवस साजरा केला जातो?

दिवाळी सण हिंदू संस्कृती मध्ये सगळ्यात मोठया प्रमाणात साजरा केला जाणार सण आहे दिवाळी हा सण ऐकून पाच दिवस साजरा केला जातो दिवाळीचा प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे.

मकर संक्रांति किस विशेष घटना से जुड़ा है?

मकर संक्रांति हा सण सूर्याशी समधीत सण आहे हा सण सूर्य हा मकर राशी मध्ये प्रवेश करण्याचे एक प्रतीक आहे. या दिवसा पासून दिवस हा मोठा होतो व रात्र हि लहान होत जाते याला घटनेला हिंदू धर्मा मध्ये खूप शुभ मानले जाते

गणेश चतुर्थीचे महत्त्व काय?

टायटॅनिकचा इतिहास काय आहे

 टायटॅनिकचा इतिहास काय आहे 

 What is the history of the Titanic

 टायटॅनिक हे एका जहाजचे  नाव  होते या  आर्टिकल  मध्ये आपण  टायटॅनिकचा  इतिहास  काय आहे.  हे  पाहणार आहोत  टायटॅनिक  जहाज  हे  त्यावेळीच जगामधील  सगळ्यात  प्रसिद्ध असे  जहाज  होते  या  जहाजच्या  मालकाचा  अशी  समज होती  कि हे जहाज कधीच  बुडू शेकत नाही  हे  जहाज  १४ एप्रिल १९१२  या  रोजी हे जहाज  बुडाले  हे  नेमके  कसे  बुडाले  या बद्दलचा  टायटॅनिकचा  इतिहास  काय आहे. जहाज  एकदम  भाव्ये असे  होते  या जहाजे  मध्ये  २२२७ प्रवाश्याची  क्षमता होती  हे जहाज  पहिलाच सफारी  मध्ये  बुडाले  त्यामुळे  हे  जहाज  चर्चेचा  विषय  बनला  हे जहाज  पाण्या मध्ये  कसे  बुडाले  या  बद्दलची टायटॅनिकचा  इतिहास  काय आहे  हे बघणार  आहे. 
टायटॅनिक

टायटॅनिकचा इतिहास

टायटॅनिक   हे  एक  भव्ये  असे  जहाज  होते. हे  जहाज  त्यावेळी  जगा  मध्ये सर्वात  मोठे जहाज  होते. टायटॅनिक 
जहाज  शिवाय  जगा  मध्ये  त्या वेळी  जागा  मध्ये असे मोठे जहाज नव्हते  या  जहाज  मध्ये  फाईव्ह  स्टार  हॉटेल

  सारखी  रूम  बनवण्यात आल्या होत्या या जहाज  लांबी सुमारे ८८२ एवढी होती.  बेलफास्ट व नॉर्दर्न आयर्लंड या ठिका मधील हारलँड आणि वोल्फ या दोन ब्रिटिश जहाज बांधणी कंपनीने टायटॅनिकच्या बांधकामाचे कामस 

 सुरवात केली या जहाजस  31 मार्च 1909 रोजी तयार करण्याची  प्रक्रिया सुरू झाली आणि जहाज 31 मे 1911 रोजी बांधून पूर्ण झाले  व ते जागा समोर आण्यात आले  या  जहाज  मध्ये  तीन  वर्ग  प्रकारे   प्रवाशाची 

 तुलना केली  होती  प्रथम वर्ग द्वितीये  वर्ग , तुतीये  वर्ग  प्रथम  वर्गा  मध्ये अमीर  लोकांचा  समावेश  होता  द्वितीये  वर्ग  मध्यम  वर्गाचे  म्हणजे  अमीर नाही व  गरीब हि नाही अश्या प्रकारे लोक रहात असत  तुतीये  वर्ग  मध्ये गरीब

 लोक रहात असे  अमीर लोक हे  सगळ्यात वरच्या मजल्यावर राहत  असे  या जहाज मध्ये  अमीर  लोक  खूप होते कारण  या जहाजचे  खूप  जाहिरात  करण्यात  अली होती  या  जहाज  मध्ये  पहिल्या सफरी मध्ये  प्रत्येकाची

  बसण्याची खूप  इच्या होती   या  जहाजचा  पहिला सफारी  हि १० एप्रिल १९१२मध्ये टायटॅनिकने इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून आपला पहिला प्रवास सुरु करून न्यूयॉर्क शहराकडे म्हणजे च अमेरिका या देश्य कडे प्रस्थान

 केले. जहाजावर अंदाजे २२४५ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते. टायटॅनिकने या जहाजने वैविध्यपूर्ण व्यक्तींना आकर्षित केले त्या  मध्ये  श्रीमंत अभिजात वर्ग, अमेरिकेत चांगले जीवन शोधू पाहणारे आशावादी लोक

 स्थलांतरित आणि जहाजाचे चालक दल याच समावेश होता या जहाजचे  नेतृत्वहे कॅप्टन एडवर्ड स्मिथ, शिपिंग उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्ती सुदा  या जहाज  मध्ये  समावेश होता.14 एप्रिल 1912 रोजी रात्री  ११:४० वाजता

  हे जहाज  हिमखंडावर  वर  जाऊन  धडकले  या धडकेमुळे तंतिकला खूप  वीजा  झाली  व  हे  जहाज  बुडण्यास  सुरुवात झाली हे  जहाज  सुमारे  २ तास ४० मिनीटांनी  हे जहाज  पूर्ण पने  पाण्या मध्ये  समावेश

 झाला  या  २ तास  मध्ये  लोकच जीव  वाचवण्याचे काम  झाले  पण  या जहाज मध्ये फक्त  २० लाईट  बोट  होत्या त्यामुळे सगळ्या  वाचवणे  शेक  न्हवते २२४५ प्रवाश्या  पैकी  फक्त  ५०० ते  ७००  प्रवाशी  हे जिवंत  वाचू शेकल्ये

  या मध्ये महिला व लहान मुलांच  समावेस  होता. या अफगात मध्ये जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची २ प्रमुख कारणे होती. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील एवढेच  संख्या:११७८ इतक्याच

 जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब टायटॅनिक हे न बुडणारे जहाज होते अश्या कोष्टी साठी त्यामुळे त्या जहाज वरील कर्मचारना प्रशिक्षण दिले गेल न्हवते यामुळे  टायटॅनिक वरील बऱ्याच  कर्मचार्याना जणांना घटनेचे

 गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर

 केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यू येतो. हे मुख्ये  कारण होते.  हि  जहाज नेमकी

 कोठे बुडाली  हे  कोणालाच  माहित  न्हवते या जहाज  च्या   ढिगाऱ्याचे स्थानस    शोध घेण्यास  सुरवात झाली या शोधला 1 सप्टेंबर 1985  मध्ये यश  आले  हे  जहाज  बुडून  १११ वर्ष  झाली  हा   ढिगाराचे   काही  कालांतराने   समुद्रामध्ये  विघटन  होईल व हा ढिगारा  नष्ट  होईल.    

टायटॅनिक जहाज कसे बुडाले

टायटॅनिक ने  १० एप्रिल १९१२ मध्ये  इंग्लंड  ते  न्यूयॉर्क  या  दिशाने  प्रवासास  सुरवात  केली हा प्रवास ४ दिवस असच चालत राहिला या चार दिवसाची प्रवसा  मध्ये टायटॅनिक ला अनेक बिना तारी संदेश मिळत होते सगळ्यात
 शिवाचं संदेश हा  १४ एप्रिला दुपारी १३:४५ ला मिळाला होता पण हा देखील संदेश टायटॅनिक मधील बिनतारी प्रमुखाने गांभीर्याने खेतले नाही  व  परत १४ एप्रिल रात्री  ११:४० ला तहलनी पदकाला एक सरळ रेषेत हिम खडक
 आढळा तो संदेश ताबतोक ऊच अधिकाराने  ते  जहाज डावीकडे वाळवणाचे  आदेश दिला पण तो पर्येंत खूप उशीर झाला होता हे जहाज पूर्णपने डावी कडे वळवण्यात यश आले नाही पाण्यापासून २० फूट खाली असेल
 भागासह हिमखंदकाची तकर बसली या मुले जहाजच्या खालच्या बाजूस खूप नुकसान झाले या मुले पाणी जहाज मध्ये येण्यास सुरवात झाली व  जहाज हळू  बुडण्यास सुरवात झाली व याचे दुसरे कारण हे असे  म्हणदले जाते कि
 टायटॅनिक जहाज च्या खालच्या बाजूस आग लागली  होती या आगी मुले खालचा भाग हा कमजोर झाला होता  या मुले हिमखडकाची  जावळी टँकर झाली त्यावेळी खूप नुकसान  झाले  किनारा  पासून ४०० मैलांन  वर  लांब असताना  टायटॅनिक हे जहाज बुडाले  हे  जहाज बुडत असताना  त्या जहाज  चे  दोन तुकडे  झाले  होते.     

        

   

 

महाराष्ट्रातील दुर्मिळ एक किल्ला – गोवागड

महाराष्ट्रातील दुर्मिळ एक किल्ला – गोवागड

       A rare fort in Maharashtra – Gowagarh 

महाराष्ट्रातील दुर्मिळ एक किल्ला - गोवागड

गोवागड 

गोवागड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, हर्णे या गावाजवळ आहे.  हा किल्ला सुवर्णदुर्ग किल्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आला आहे . हा किल्ला पूर्ण पणे हर्णे या बंदराच्या समोर बांधण्यात आला आहे.  हा किल्ला व  ह्या परिसरा मध्ये जे किल्ले आहेत ते ऐतीहासिक दृष्टीने फार दुर्लक्षित आहेत या किल्यांचे पुरातत्व विभागाकडून या गोष्टीची दघल घेतली पाहिजे या किल्लाचा अभ्यास केला पाहजे व जो ऐतीहासिक दृष्टीने  मजकूर आहे त्या प्रमाणे किल्ल्याचे  जतन  केले  पाहिजे . 
महाराष्ट्रातील दुर्मिळ एक किल्ला - गोवागड
प्रवेश  द्वार

हे गोवागड चे प्रवेश द्वार आहे  या  प्रवेश द्वारावर एक चिन्ह आहे. असे नमूद आहे हे चिन्ह हात्ती  व  गंड भेरूंड  या प्राण्याचे आहे  गंड भेरूंड या  प्राण्याचा  समंध विज्यापुर साम्राज्ये असू  शकतो.  गोवा हा शब्द इंग्रजांना दर्शवू शकतो  किंवा गोवा या शब्दाची फोड  केली असता याचा अर्थ असा होतो कि गोवणे म्हणजे  गुंतवणे  जावळी  च्या संदर्भात एक  वाक्य प्रसिध्द आहे कि याला जावळी तर जाल  गोवली या किल्ला च्या पुढे  मालगाव  या गावाच्या पुढे  गेलो तर एक गाव आहे ते म्हणजे गोवेल या गोवेल चे राजे आहेत ते म्हणजे सावंत ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज हरिहरेश्वर दर्शन घेऊण येत असताना वाटेत गोवेलान कडे त्यांचं मुकाम होता त्याच्या कडील एक तलवार  शिवाजी महाराजांना आवडली ती तलवार महाराजानी तीनशे हंडे देऊन घेतली त्या तलवारीला आपण भवानी तलवार  म्हणतो. पश्चिमेकडील  बाजूला सुवर्णदुर्गाचे   दुश्ये  उत्तम दिसते .