Hero Banner

This blog brings knowledge from ancient history to cosmic facts and everything in between. There’s something new for everyone.

जगातील सर्वात धोकादायक साप

जगातील सर्वात धोकादायक साप

most dangerous snake in the world

साप  हा  एक  विषारी  प्राणी  आहे. पण  काही  साप  हे  कमी विषारी  तर  काही साप खूप  विषारी  असतात  यामुळे  याची  तुलना जगातील सर्वात धोकादायक साप अशी केली  जाते  साप  चे धोकादायक हे  त्याच्या विषयाने व साप चावल्यानंतर  मूर्तीव  होण्याचे  प्रमाणे ठरवले जाते या  आर्टिकल मध्ये  आपण जगामधील सर्वात धोकादायक साप  कोणते  आहेत हे जाणून घेणार आहे. 

साप या प्राण्याला  सगळ्यात  ज्यास्त  खतरनाक  प्राणी मानले जाते  कारण मानव  जात  हि सापाला खूप  खबरात असते मानव जाती एवढेच  साप  पण मानव जातील  खूप  घाबरत असतो साप  या  प्राण्याची  पुराणिक  ग्रंथा मध्ये सूड नोंद आहे हिंदू  देवा मध्ये  भगवान  शिव  यांनी  सापाला परिधान  केले  आहे  जगामधील  सर्वात   धोकादायक  साप मध्ये  प्रमुख तीन सापाचा समावेश होतो 

सर्वात प्राणघातक साप कसे ओळखाचे 

पुथ्वी  अनेक  प्रकारचे  साप हे अस्तित्वात  आहे  पण  सगळेच  प्राणघातक  या  श्रेणी  मध्ये येत नाहीत  सापाचे  प्राणघातक असणे  हे  ताच्या  विषयावर  आक्रमकता  आणि  ताच्या मुतवीचा  दर  किती आहे  याच्यावरून धरलेले जाते. ३००० हजार  पेश्या जास्त  प्रजाती  ह्या  सापमध्ये  आहे पण  या  मधील  सगळेच  साप  हे प्राणघातक साप नाहीत  साप  हा  किती  वेगाने दंश करतो तसेच साप  चावल्या  नंतर किति वेळा नंतर माणूस मरण पावतो  काही साप असे देखील आहेत माणसाला दंश केल्या नंतर पाच मिनीटांनी माणूस मरण पावतो असे  काही प्राण  घातक सॅप आपण पुढे दर्सवाले आहेत. 

अंतर्देशीय तैपन(Inland Taipan)

जगातील सर्वात धोकादायक साप

टैपण  या  सापला (Oxyuranus microlepidotus) या नावाने सुदा शोधकर्ता ओळखतात.  हा  साप  खूप विषारी साप  आहे. हा  साप  खूप  लाजाळू व  शांत आहे. या  साप खूप दुर्गम ठिकाणी आढळतो. हा साप ऋतूनुसार  रंग बदलत असतो. अंतर्देशीय तैपन हा साप  जमनी मध्ये  पाण्याच्या  कमी मुले  भेगा पडलेला तसेच   खडका  मध्ये  पडलेल्या भेगा मध्ये हा साप राहतो या  सापाची मुख्य प्रजाती हि दक्षिण-पश्चिम क्वीन्सलँड आणि उत्तर-पूर्व दक्षिण  ऑस्टरलिया  या  देशा  मध्ये आढळते.अंतर्देशीय तैपन या सापाचा आहार मध्ये लहान आकाराचा  स्तन प्राण्याचा  जसे कि उंदीर  घूस  याचा समावेश होतो. साप प्रामुख्याने  शिकारी साठी  ऋतू  नुसार  म्हणजे  जर  उन्हाळा  असेल तर सकाळच्या वेळी  व थंडीच्या वेळी दुपारी  बाहेर  पडतो. 

तटीय तैपनइ( Coastal Taipan)

जगातील सर्वात धोकादायक साप

तटीय टैपनइ  या  सापाला (Oxyuranus scutellatus) या नावने सुदा शोधकर्ता  ओळखतात . या सापाची  रंग  पिवळसर रंग लालसर किंवा तपकिरी  या साप मध्ये ऋतू नुसार बदल  होतो. सापाची  मान सडपातळ खोल आकाराची मोठे डोळे  अशी  या सापाची  शरीराची सरर्चना आहे. या सापाची किमान  लांबी दोन मीटर  एवढी आहे. तटीय तैपन हा साप  प्रमुखाने जंगलात किंवा नैसर्गिक गवताळ भागात तसेच उसाच्या शेतात हे साप आढळतात. हि  प्रजाती मुख्य ऑस्टरलिया या देशा मध्ये आहे. तटीय तैपन हा  उबदार रक्ताच्या लहान प्राण्याचे भक्षन  करत असतो या मध्ये उंदीर किंवा पक्षी  या  सारख्या  प्राण्याचा समवेश आहे. हा  साप  खूप धोकादायक साप  आहे  हा इतर  साप  प्रमाणे  खूप भित्रा  आहे पण  जर  त्याला  काही धोकादायक  वाटले तर  तो  चावा  घेउ शिकतो  तटीय तैपन हा एक  वेळी अनेक वेळा चव गहू शिकतो. 

सॉ-स्केल्ड वाइपर ( Saw Scaled Viper)

जगातील सर्वात धोकादायक साप

सॉ-स्केल्ड वाइपर या  सापाला (Echis carinatus) या नावाने सुदा शोधकर्ता ओळखता. तपकीरी किंवा राखाडी   रंग  त्यावर काळ्या रंगाच्या  छेता असतात  या सापाचे शरीर हे खूप  मजबूत असते. या  सापाची  किमान  लांबी हि एक ते तीन फुटा इतकी असते. सॉ-स्केल्ड वाइपर हा साप संधिप्रकाशच्या  वेळी शिकार करण्या साठी  बाहेर  पडतो शिकार  मध्ये प्रमुखाने स्तन प्राणी  जसे  छोटे साप विन्चु व पक्षी सरडे  या सारखे प्राणी आढळतात. सॉ-स्केल्ड वाइपर हा साप  प्रामुख्याने आफ्रिका या देशा मध्ये  निवास स्थान आहे. या सापाच्या  जवळ गेल्या नंतर हा साप  एक अलार्म  म्हणजे सतत एक आवाज करत असतो धोका वाटल्यास साप चव घेतो या सापाचा मूर्तीव दर हा खूप जास्त आहे . ज्या ठिकाण हा साप आढळतो तेथे सगळ्यात जास्त  लोक हे या साप मुले मरतात  

ब्लॅक मांबा(Black Mamba)

जगातील सर्वात धोकादायक साप

ब्लॅक मांबा या सापाला  Dendroaspis polylepis  या नावने सुदा शोधकर्ता ओळखतात .हा साप खूप विषारी साप मानला जातो  कारण  जर हा साप  चावल्या नंतर दहा ते पंधरा  मिनटात  मानव मरण पावला  जातो हा साप  एकूण  या सापाची लांबी हि १२ ते १४ फूट इतकी असे  हा साप  मुख्य  आफ्रिका  या देश्य  मध्ये  आढळला जातो.  या सापाचे  तोंड हे आतून  काळ्या रंगाचे  असते यामुळे  या सापाचं ब्लॅक मांबा असे म्हणतले  जाते 

निष्कर्ष(Conclusion)

साप हा एक विषारी  प्राणी मानला जातो त्यामध्ये काही साप हे कमी विषारी तर काही साप हे मानव जाती साठी खूप धोकादायक मानले जाते साप या प्राण्या मधील प्रजाती मधील विविधता आणि त्याच्या आक्रमतेमुळे जगामधील सर्वात धोकादायक सापाचा सामना करणे हे खूप कठीण असू शिकते.  

अंतर्देशीय तैपन, तटीय तैपन, सॉ-स्केल्ड वाइपर, आणि ब्लॅक मांबा  हे चार साप खूप धोकादायक  आहेत या सपना एवढे धोकादायक कारण म्हणजे  यांचा दंश हा एक क्षणात  प्राण घेते यामुळेच या सापाना अतिशय धोकादायक साप या श्रणीत ठेवले आहे. 

यांच्या विषाचा प्रभाव कि क्षणांत  माणसाला  मूर्तीमूखी पाडू शिकतो सापापासून  संरक्षणासाठी  जंगल किंवा इतर साप असल्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य ती खबरदारी घेयावी  शेवटी  या सापाचा आदर करणे देखील  खूप  गरजेचे आहे  या सापचे सरक्षण व संवर्धन करणे दिखील खूप गरजेचे आहे कारण साप मुळे पर्यवर्णमधील  संतोलन राखण्यास मदत होते. 

FAQ:-

ब्लॅक मांबा साप का धोकादायक मानला जातो?

ब्लॅक मांबा सापाला त्याच्या काळ्या तोंडामुळे हे नाव देण्यात आले आहे. हा साप जगातील सर्वात वेगवान सापांपैकी एक आहे आणि त्याचा दंश इतका विषारी आहे की, बळी 10-15 मिनिटांत मरण पावू शकतो. हा साप प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो.

सापाच्या दंशापासून कसे वाचावे?

साप आढळू शकणाऱ्या ठिकाणी जाण्यापूर्वी सुरक्षा उपकरणे वापरा, जसे की बूट आणि हातमोजे. साप दिसल्यास, त्याला त्रास देऊ नका आणि लगेचच तिथून सुरक्षित अंतर ठेवा. साप चावल्यानंतर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

सापांचा मानवाला धोका का असतो?

साप आपला बचाव करण्यासाठी चावतात. मानव त्यांच्या राहणीमानात हस्तक्षेप करतात किंवा त्यांना त्रास देतात तेव्हा साप आक्रमक होतात. काही सापांचे विष अत्यंत प्रबळ असते, जे रक्ताभिसरण, तंत्रिका प्रणाली, आणि श्वसन प्रणालीवर गंभीर परिणाम करू शकते

जगातील सर्वात धोकादायक साप कोणते आहेत?

जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये अंतर्देशीय तैपन (Inland Taipan), तटीय तैपन (Coastal Taipan), सॉ-स्केल्ड वाइपर (Saw-Scaled Viper), आणि ब्लॅक मांबा (Black Mamba) यांचा समावेश होतो. हे साप त्यांच्या अत्यंत विषारी दंशामुळे ओळखले जातात.

सापांबद्दल कोणते पुराणिक संदर्भ आहेत?

भारतीय पुराणिक कथांमध्ये सापांना विशेष स्थान दिले आहे. हिंदू धर्मात भगवान शिव यांनी सापाला परिधान केलेले दाखवले आहे, ज्यामुळे सापाचे विशेष महत्त्व आहे.

सापांचे संवर्धन का महत्त्वाचे आहे?

साप पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत करतात. ते छोटे प्राणी आणि कृमी खातात, ज्यामुळे शेती आणि निसर्गाला फायदा होतो. म्हणूनच सापांचे संवर्धन गरजेचे आहे.

साप चावल्यानंतर काय करावे?

साप चावल्यानंतर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. चावलेल्या भागाला शांत ठेवावे आणि त्यावर घट्ट पट्टी बांधावी. जास्त हालचाल टाळावी, कारण त्यामुळे विष जलद पसरू शकते.

परशुराम

परशुराम  

Parshuram

परशुराम  हे  भगवान  विष्णू  यांचे  साहवे  अवतार  मानले  जाते.  परशुराम  हे  भारतामधील  प्रसिद्द  सम्राट प्रसेनजीत या राज्यचे  नातू  होते  परशुराम  हे  ब्राह्मण  कुलमधील  होते  परशुराम (Parshuram) यांच्या  आई  चे  नाव  हे रेणुकामाता  होते  व  वडिलांचे  नाव  हे  ऋषी  जमदग्नी  हे  होते  ऋषी  जमदग्नी  हे  सम्राट  प्रसेनजीत  चे  जावई  होते. परशुराम यानाचा  जन्म  हा अक्षय्य  तुतियेला  रेणुकामाता  यांच्या  पोटी  झाला. परशुराम  हे एक  महान  योद्धा  व तपस्वी व  धर्मरक्षक  या  गोष्ट्यी साठी  प्राणदायी  आहे. त्याच्या  कथा  ह्या  आपल्याला  न्याय  व  धर्माच्या  पालन  करणे  धर्माचे  मार्गाने  चालणे  हे शिकवतात. 

परशुराम

परशुराम  हे  जन्माने  ब्राह्मण  असून  सुदा  त्यांच्या  मध्ये  क्षत्रियांचे   सर्व  गूण  सामावले  होते  भगवान  परशुराम  यांचे मुख्ये  शस्त्र  हे परशु  या नावाने  ओळखले  जाते  ते  ब्राह्माण  असून  सुदा  संपूर्ण  क्षत्रियांचे  गुण  हे त्यांच्या  मध्ये  होते  म्हणून  त्यांना शरादपि  किंवा शापादपि असे  म्हणले  जात  होते. परशुराम  यांनी  परशु  हे शस्त्र  भगवान शंकराकडून  तप  करून  घेतले  व त्या नंतर  तयतानी अनेक  विद्या  आत्मसात  केल्या  होत्या व या  विद्याच्या  जोरावरच  त्यांनी दुष्ट्य  व  प्रजेला  त्रास  देणाऱ्या  राज्याना  धडा  शिकवला  व  त्ये  राज्ये  जिंकून  घेतले. 

परशुराम: धर्म, न्याय और वीरता का प्रतीक 

परशुराम  यांचे  जीवन हे न्याय  आणि धर्म  साठी समर्पण  केले  होते. त्यांनी  अनेक  कार्य  केली  त्यामुळे मानस  मध्ये  साहस  व त्याग  कसा  झाला  जातो याचे  एक  उत्तम  उदाहरण  हे  परशुराम  यांचे  आहे  परशुराम  हे एक  देव  होते  ते  भगवान  विषुनु  हे  या   देवाचे  सातवे  अवतार  होते भगवान  परशुराम  यांनी  धर्माचे  पालन  करायचे  व  धर्माची रक्षा  करण्यासाठी  उभा  राहाचे  व  धर्माचा  विस्तार  करत  राहाचे  हे परशुराम  यांनी  हि  शिकवण  दिली. 

अवतार का उद्देश्य  व  शिक्षा

परशुराम  या  देवाचा  जन्म  हा  पुथ्वी  वर  असणाऱ्या  अधर्म  च्या  वाटणे  चालणाऱ्या  व अत्याचारी क्षेत्रीय  शत्रू  कि  नाश  करण्या  साठी  व  धर्म  स्थापन  करण्यासाठी  परशुराम अवतार  अवतरले. त्याचे  वडील  जमदग्नी  ऋषी यांची  हत्या  हि  एक सहस्त्रार्जुन  नावाच्या  एक राज्यांनी  केली  होती  म्हणून  या  अन्याय चा  बदला  घेण्याचा  संकल्प  घेतला त्यांनी  एकूण  २१ वेळा  क्षेत्रीय  चा  विन्यास  केला  आहे. परशुराम  यानी  त्यांच्या  वडला  पासून शास्त्राचे  न्यान  हे घेतले. भगवान  शिव  यांच्या  कडून  त्यांनी  धनुर्विद्या  आणि  युद्ध  कला  याचे  न्यान  घेतले. परशुराम  याना  एक तपस्वी  म्हणून  सुदा  ओळखतात  व  या त्याच्या  तपस्या  आणि  त्याचे समर्पण  मूळचे  त्यांना  एक  परिपूर्ण  योद्धा  बनले. 

महाभारतात  व रामायण  मध्ये  भूमिका 

महाभारत  मध्ये  कर्ण, भीष्म  आणि  दोरणाचार्य  याना  एक  महान  यौद्धा बनवण्या साठी  परशुराम  यांची  खूप  महतवाची भूमिका  आहे  परशुराम  यांनी  तीन  योद्धाना  शिक्षा  देणाचे  काम  केले  परशुराम  यांनी  या  तीन  योध्याच्या  गुरु ची  भूमिका   केली  रामायण  मध्ये  ज्या  वेळी  भगवान  राम  यानी शिव धनुष तोडला  त्यावेळी  परशुराम  यांनी   भगवान  राम  याना भगवान  म्हणून स्वीकार केल  होत.

चिरंजीव परशुराम

हिंदू  धर्मा  मधील  शास्त्र  नुसार  एकूण  सात  चिरंजीव  असे आहेत  कि  ते अमर  आहेत  त्यांचा  मूर्तीव  हा  होत  नाही व  ते  दिव्य  शक्ती  त्याच्या  जवळ आहे   हे  आज सुद्धा पुथ्वी  वर   निवास  हे करत  आहेत  या  मध्ये  परशुराम,बलि,विभीषण ,हनुमान ,महर्षी वेदव्यास , कूपाचार्ये  आणि  अश्वस्थामा हे  आहेत.  या  चिरंजीव  मधील  परशुराम  हे सगळयात  क्रोधी  सभावाचे  मानले  जात  यांनी  अर्धमी  राज्याचा  नाश  करण्यासाठी शास्त्र  हे उचले ज्यावेळी  रामायण  मध्ये   भगवान  रामा  सांग भेट  झाली  तेव्हा त्यांना  आशीर्वाद  देऊन गिरी  पर्वत  वर  तपस्या  करण्या  साठी  निगुन  गेले  परशुराम  यान  एक  न्याय  प्रिय  राजा  म्हणून  ओळखले जाते. 

FAQ:-

परशुराम कोण होते?

परशुराम हे भगवान विष्णू यांचा सहावा अवतार मानले जातात. ते एक ब्राह्मण योद्धा होते, ज्यांनी धर्म रक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अनेक युद्धे लढली. त्यांचे वडील ऋषी जमदग्नी आणि आई रेणुकामाता होत्या.

परशुराम यांचे मुख्य शस्त्र कोणते होते?

परशुराम यांचे मुख्य शस्त्र परशु (कुऱ्हाड) होते. हे शस्त्र त्यांनी भगवान शिवांकडून तप करून प्राप्त केले होते. त्यामुळेच त्यांचे नाव ‘परशुराम’ ठेवले गेले.

परशुराम यांनी कोणते कार्य केले?

परशुराम यांनी २१ वेळा अधर्मी क्षेत्रीय राजांचे नाश केले आणि धर्माची स्थापना केली. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत आपले जीवन न्यायासाठी समर्पित केले.

आजच्या काळात परशुराम कसे स्मरण केले जातात?

आजच्या काळात परशुराम हे साहस, त्याग, आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात. त्यांचे स्मरण विशेषतः अक्षय तृतीयेला केले जाते, जे त्यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे.

परशुरामांनी कोणाकडून शिक्षण घेतले?

परशुराम यांनी आपल्या वडिलांकडून शास्त्रांचे ज्ञान घेतले आणि भगवान शिवांकडून धनुर्विद्या आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले.

परशुरामाचा अवतार घेण्यामागील उद्देश काय होता?

परशुराम यांचा अवतार घेण्याचा मुख्य उद्देश अधर्मी क्षेत्रीय राजांचा नाश करणे आणि पृथ्वीवर धर्माची पुनःस्थापना करणे हा होता. त्यांनी अत्याचारी राजांचे २१ वेळा विनाश करून न्याय प्रस्थापित केला.

परशुराम कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे होते?

परशुराम हे अत्यंत क्रोधी स्वभावाचे आणि न्यायप्रिय होते. त्यांनी अधर्मी राजांचा नाश करण्यासाठी शस्त्र उचलले होते. ते एक तपस्वी, पराक्रमी आणि धर्मरक्षक योद्धा होते.

महाभारताची कथा

महाभारताची कथा

story of Mahabharata

महाभारताची  कथा  हि  संपूर्ण  द्वापरयुग  मध्ये   घडल्या  गोष्टीचा  एक  भाग  आहे. महाभारताची  कथा  म्हणजे  भगवदगीता  मध्ये  जे भगवान  कुष्ण  यांनी  जे  शोल्क  किंवा  खाई  उद्देश  दिले  आहेत  त्या  सर्व  गोष्टीचा  गुच्छ  होये. महाभारत  हे  द्वापरयुग  मध्ये  झाले  एका  भीषण  युद्धाला  दिले  नाव  आहे. हे  नाव  भगवान  कुष्ण  यांनी  ठेवले  होते  महाभारत  हि  फक्त  कथा  नसून  तो  प्राचीन  संस्कृत  भाषे  मध्ये  लहिलेला  एक  काव्येग्रंथ  सुद्धा  आहे.    

महाभारताची कथा

महाभारत  हा  काव्येग्रंथ  महर्षी  व्यास   यांनी  हि कथा  सांगतली  व  भगवान  गणेश  यांच्या  कडून  हि  हा  ग्रंथ  लिहून घेण्यात आला  हा  ग्रंथ  हा  न  थमात  जसे महर्षी  व्यास  सांगतील  तसा  हा  ग्रंथ  हा  लिखाण हि  पूर्ण  कार्याचे होते  म्हणून  महर्षी  व्यास  या  साठी  मदत मागण्यासाठी  भगवान शिव  यांच्या  कडे  गेले. 

त्यावेळी  शिव  याना  आपल्या  पुत्र गणेश  याला  तो  ग्रंथ  लहिण्यासाठी  पाठवली  व भगवन  गणेश  यांनी  हे न थमता  हे काम  पूर्ण  केले महाभारत  हिंदू  धर्मामधील  एक  प्रसिद्द  महाकाव्यग्रंथ  आहे. महाभारत  या  ग्रंथा  मध्ये   सुमारे १,१००० श्लोक  आहेत  या  ग्रंथ  मध्ये  अनेक  गोषीतेचे  वर्णन  हे केलं  आहे.

जसे  न्याय  शिक्षण  महाभारता  मध्ये वैद्यकशास्त्र, ज्योतिष, युद्धशास्त्र, योगशास्त्र, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, कामशास्त्र, खगोलशास्त्र  व  धर्मशास्त्र   या शस्त्र  चे देखील  वर्णन  हे महाभारत  या  ग्रंथा  मध्ये  केले  आहे. 

कथासार 

महाभारत  या  कथेची  सुरवात  शांतनू  या  राज्यच्या  कारकिर्दी  मध्ये  सुरु  होते. शांतनू  हे  गुरु  वंश  मध्ये  जन्म  झाले  राजे  होते महाराज  शंतनू  यानाचा  विवाह  गंगा  या देवी  संग  झाला. पण  विवाह  पूर्ण होण्या  आधी  गंगा  यांनी  एक  शर्त ठेवली  होती. 

 गंगा  यांनी  केले  कोणती  हि काम  करण्यासाठी  शांतनू  राज्य  कोणताही  प्रश्न  हा  विचारणा नाही  व  शर्ट  शांतनू  राज्यांनी  मान्य केली  होती  शांतनू  व गंगा  याना  ८ मुले  झाले  पण  गंगा  देवी  आपल्या  प्रत्येक  मुलाला  जन्म  झाल्या  क्षणी  नदी   समर्पित  करत होती. 

यामुळे  शांतनू  या राज्याची   संयम  हा  तुटत  चला  व  ज्यावेळी  गंगा  आपल्या  ८  मुलाला  नदी  मध्ये  समर्पित  करत  असताना  शांतनू  राज्याने  गंगा  याना  विचारले  याचे  कारण  हे गंगा  यांनी  सांगतले  कि  या आठीहि  मुले हे  वासुदेवाचे  अवतार  होते  व  या आठ  मुलांना  गुरु  विशिष्ट  यांनी  त्यांची  गाय  हरण  केल्या मुले  त्यांना  श्राप मिळाला  होता. 

यामुळे  गंगा  हि  आपल्या  मुलांना  नदी  मध्ये  समर्पित  करत होते  व  हा आठवा  मूल  म्हणजे  भीष्म  पितामह  व  गंगा  देवी ने वचन  तुटल्या  कारण  मुले  देवव्रत  वाल्या  मुलाला  आपल्या सांग घेऊन  गेली  यामुळे  शांतनू  राज्य  सारखे  नदी वर  येत  व गंगा  नदी ची माफी मागत  परत  एका दिवशी  गंगा  नदी  परत आली  देवव्रत  वाल  मूल  म्हणजे  भीष्म  याना  शांतनू  राज्यांना  परत दिले.   

भगवान कृष्ण

भगवान कृष्ण

 lord krishna

भगवान  कुष्ण  हे  विष्णू  देवाचे  एक  रूप  आहे. भगवान  कुष्ण  हे  हिंदू  धर्मामधील त्रिमूर्ती देवा  पैकी  विष्णू  या  देवाचे हे  एक रूप  आहे. भगवान  कुष्ण  हे  करुणा  माया  आणि  प्रेमाचे  देव  म्हणून   मानले जाते  कुष्ण  यांचा  जन्म  हा पुराण व ग्रंथो  नुसार भाद्र  महिना  मध्ये  अष्टमी  तिथी  मध्ये  बुधवारी  मोहिनी नक्षत्र  व वृष राशि मध्ये मध्य रात्री  मध्ये  झाला. कुष्ण  यानाचा  जन्म  दिवस हा  कुष्णजन्माष्टीमी  या  नावाने  जर वर्षी  हिंदी  दिनदर्शिका  प्रमाणे  साजरा  केला  जातो.   

भगवान कृष्ण

भगवान  कुष्ण  हे  हिंदू  धर्मा  मधील  लोकप्रिय  देव  मानले  जाते. कुष्ण  यांचा  जन्म  हा  द्वापरयुग च्या  काळामध्ये  झाला होता. परत ज्या  वेळी  श्री  कुष्ण  यांचा  अवतार  समापती  म्हणजे  कुष्ण  यांचा  मूर्तीव  झाला  त्यावेळी  द्वापरयुग  चा  शेवट  झाला  व कलयुगला  सुरुवात  झाली. 

 कुष्ण यांच्या  प्रत्येक  जीवन मधील प्रत्येक  शेण  हा त्यांच्या काही  कर्तव्याशी  जुळले आहेत.  कुष्ण  या शब्दाचा  अर्थ  म्हणजे  सगळ्यांना  आकर्षित  करणारा  असा  हा होतो. कुष्ण  यानाचा  अनेक  दंत  कथा  महाकाव्ये  या  मध्ये  श्री कुष्णाचा  ओळख  हा केला आहे.  

महाभारत ,  भगवद  पूर्ण ब्रह्मवेर्त  पुराण  यासारख्या  अनेक  पुराण  मध्ये  श्री  कुष्णाचे  पात्र  हे दर्शवले  आहे. श्री  कुष्ण  याना  अनेक  उत्तम  ह्या  दिल्या  आहेत  जसे कि एक दीव मूल एक  खोडकर  मूल व एक  आदर्श  प्रेमी  आणि  बसवरी  वजवणारा  तरुण मुलगा  यासारख्या   उत्तम  या दर्शवला  आहेत.

कुष्ण  यानाची  आई  नाव देवकी  व वडिलांचे  नाव वासुदेव  मथुरेचा  राजा  कंस  हा  देवकी  याचा  भाव  होता  कंस  याला  भविष्यवाणी  केली  होती  कि   देवकीचा  पुत्र  हा  तुझा  वध  करेल  म्हणून  कंस  यांनी  देवकी  ला वासुदेवाना  कैदेत  ठेवले होते  देवकीचे  ८  पुत्र  हे  कंस यांनी मारले  होते  ज्या  वेळी  श्री  कुष्ण  चा  जन्म  झाला  त्यावेळी  वासुदेवानी  गोकुळा  मधील  मित्राला  श्री  कुष्ण  याना दिले.  

भगवान  कुष्ण  यांचे स्वरूप 

कुष्ण  यांचे  निवासस्थान  हे द्वारिका,गोकोल,मथुरा , वैकुठं  या  सारख्या  ठिकाणी  निवास्थान  आहे. श्री  कुष्ण याना  आठ  बायका  दोन  बहीण   व  ८०  पुत्र  हे होते त्याच्या  भावाचे  नाव हे  बलराम  व  सुभद्रा  व  द्रौपदी असे या दोन  बहिणी  चे  नाव  होते  द्रौपदी  हि  मानले  बहीण  होती  आणि  सुभद्रा  हि  सखी बहीण होती . 

राधा  हि  कुष्ण  ची  प्रेयसी  होती कुष्ण  याना  प्राण्याची  खूप  आवड  होती.  खासकरून  कुष्ण याना  घोडा  हा प्राणी  आवडत  होते कुष्ण  यांच्या कडे  चार  घोडे होते  पहिल्या  घोड्याच्ये  नाव  हे व त्यांची  नाव  हे  कुष्ण  यांनी  त्यांच्या  वैशिट्ये  प्रमाणे  ठेवण्यात  आली होती. 

त्यामधील  पहिल्या  घोड्याचे नाव हे शैव्य  व दुसऱ्या  घोड्याचे  नाव  हे सुग्रीव  व  तिसऱ्या  घोड्याचे  नाव  हे बालहक  आणि  चोथ्या  घोड्याचे  नाव  हे मेघपुष्प   होते. भगवान  कुष्ण  यानाचे  शस्त्र  सुदर्शन  चक्र हे होते भारतामधील महाराष्ट्र या राज्य  मधील पंढरपूर  या  ठिकाणचे विठ्ठल  हे  सूड  कुष्णाचे अवतार  आहेत. भगवान कुष्ण  यानाचे मंत्र  ओम नमो भागवते  वासुदेवाय  नमः  हे आहे.भगवान  कुष्ण  याचे  तीन  मुख्ये  तीर्थशेत्र  मथुरा वृंदावन व द्वारिका हे आहेत.    

  

   

   

   

भगवान शिव

भगवान शिव

 lord shiva 

भगवान  शिव  हे  हिंदू  देवमधील  त्रिमूर्तीमधील  एक  देव  आहेत. भगवान  शिव  याना  महादेव  असे  म्हणता. भगवान  शिव  यानाची  अनेक  रूपे  हे लोकप्रिय  आहेत. ज्या  वेळी  राक्षस  व  देवता  या दोन  जनानी  मिळून समुद्रमंथन  केले  होते  त्यावेळी  जे  विष  निघाले  होते  ते  विष  भगवान  शिव  यांनी  स्वता  घेतले  होते  व शिव यानी आपल्या गळा  मध्ये  ते विश  साठवून  ठेवले  होते  त्यामुळे  त्यानचा  गळा  हा निळा  झाला  व त्यांना  नीलकंठ  या नावानी  सुदा बोलणे  चालू  झाले.  

भगवान शिव

भगवान  शिव  यानाची  अनेक रूपे  आहेत  जसे  सर्व  प्राणिमात्र  पशुचे  स्वामी  असल्या  कारणा  मुळे  त्याना  पशुपती  या  नावाने  सुधा  ओळखतात. व जो  सुष्टी  चे  कल्याण  करतो  त्याला  शंकर असे म्हणता. तसेच  योगीश्वर  वर  हे सुधा  नाव  हे प्रसिद्द  आहे. 

रुद्र  हे  नाव  वैधांमधील  प्रिसिद्द  नाव   आहे. शिव  हे जगातील  पहिले  योगी  व  पहिले गुरु मानले  जातात. ब्रह्मदेव , भगवान  विष्णू  व भगवान  शिव  हे  तीन  त्रिमूर्तीमधील  देवाची  नाव  आहेत या मध्ये  प्रत्येक  देव हा  सुष्टी  मध्ये म्हतवाची भूमिका बाजवत असतो.  

त्यातील पहिला म्हणजे  ब्रह्मदेव  हे  सृष्टीचे  निर्माती  करणारे  देव  आहेत  ब्रहमचा  एक  दिवस  हा  पुथ्वी  वरील अनेक  लाखो  व करोडो  दिवसा  पैकी  एक  आहेत  त्या  मध्ये  चार  योगाचा  समावेश  आहे. दुसरा  देव  म्हणजे  भगवान  विष्णू  या  देवाचे काम  हे  सुष्टी  चे  पालन  करणे  हे  आहे. तिसरा  म्हणजे  भगवान शिव  यानाचे  काम  हे सुष्टी  चे  कल्याण  करणे हे  आहे.

भगवान शिव  यानाचे स्वरूप 

कुटुंब  हे  भगवान  शिव  यानाचे  खूप  मोठे  आहे  यामध्ये  भगवान शिव  याना  पार्वती नावाची  पत्नी  आहे  व दोन मुले  व एक मुलगी आहे पहिला  मुलगा  म्हणजे  शिवपुत्र  गणपती  दुसरा  मुलगा  म्हणजे  कार्तिकेय  व मुलगी यांचे नाव हे अशोक सुंदरी  शिवपुत्र  गणपती याना  दोन  पत्नी  व दोन मुले  आहेत  ऋद्धी व सिद्धी  ह्या  दोन  पत्नी  आहेत. 

शुभ  व  लाभ  हे दोन  गणपतीचे  मुलगे  आहेत. व कार्तिक  या दुसऱ्या  मुलाला दोन  पत्नी  आहेत.  देवयानी  व  वल्ली  हे  कार्तिकेय  या देवाचा  पत्नी  आहेत. भगवान शिव  यानाचा  मंत्र ओम नमः शिवाय  हा आहे. व वाहन  हे नंदी  हे आहे.

भगवान शिव  यानाचे  शस्त्र  त्रिशूल  व  निवास्थान  कैलाश  व  स्मशान  हे आहे.१२ ज्योतिर्लिंग हे भारतातील  प्रसिद्द  तीर्थक्षेत्रे आहेत  या  तीर्थक्षेत्रा मध्ये  शवलिंगाची  पुजा  हि केली  जाते. खास  करून  भगवान  शिव  यांची  मूर्ती  न पुजता  शिवलंगची  पूजा  हि केली  जाते  व  वेळपत्र  त्यांना   अर्पण केले  जाते  कारण  वेलपत्र  हे त्यांना  प्रिये  आहे. 

भगवान  शिव  याना  वैदीक  काळा  मध्ये  रुद्र  याच्या  स्वरूपात  पुजले  जात  होते  परत रामायण  काळामध्ये   फक्त  मानव  हे  देवाची  पूजा  न करता  दानव  सुदा  शिव  यांची  पोज करत  होते  व  महाभारता  मध्ये  योग  सी संबंध  असणे  ये दर्शवले  आहे  शिव  याना   महायोगी  असे म्हणले  आहे.   

जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ मंदिर

jagannath temple

जगन्नाथ  मंदिर हे एक हिंदू  धर्मा  मधील  एक  प्रसिद्द  मंदिर  आहे . जगन्नाथ  मंदिर  हे  विष्णू  देवाचे  रूप  जगन्नाथ  याला समर्पित  आहे . जगन्नाथ  मंदिर(jagannath temple)  हे  भारतामधील  ओडिशा  राज्य मधील  पुरी  या  ठिकाणी  स्थित  आहे. मंदिराच्या  पुरालोक  नोंदीनुसार  हे  मंदिर  अवती  चा  राज्या  इंद्रद्युम्न  या  राज्याने  मुख्ये  मंदिर  बांधले या  मंदिराची  गणना  हि  चार  धाम  मध्ये  केली  जाते. हे  मंदिर  एक हिंदू  तीर्थक्षेत्र  आहे.  

या  मंदिराची  विशेता  हि  आहे  कि  इतर  मंदिर  मध्ये  जसे  दगड  किंवा  धातू  ची  मूर्ती  असते  पण  जगन्नाथ  मंदिर  मध्ये  लाकडाची  मूर्ती  बनवली  जाते  व  जर १२ किंवा  १९  वर्षांनी  हि  मूर्ती  रती रिवाज  प्रमाणे  बदली  जाते. 

अनेक  दंतकथा  मध्ये  असे नमुत  आहे ज्या  वेळी   श्री  कुष्णाचा  मूर्तिवं  हा  झाला तेव्हा पार्थिव   धडाला  अग्नी  दिली  त्यावेळी  हृदय हे  जसेतसे  राहिले  होते  हेच  हृदय  या मंदिर  मध्ये  स्थित  आहे.  या  मंदिर  मध्ये  प्रमुख  तीन  लाकडाच्या  मूर्तीया  आहेत  ह्या  मूर्ती  जर १२ ते  १९  वर्षी  बदलण्या   चे  हे देखील  मुख्य  कारण  आहे.

हे मंदिर  हिंदू  धर्मा  साठी  व  विशेष  वैष्णव  धर्माचे  पालन  करणाऱ्या  लोकांसाठी  खूप  पवित्र  आहे. या  मुले  वैष्णव धर्माचे  अनेक  संत  या मंदिरास जवळकी  होती . रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य व  रामानंद  यासारखे  अनेक   वैष्णव  धर्माचे  संत  हे  या   मंदिराशी  संबधीत  होते.

जगन्नाथ  मंदिराचा  इतिहास    

१० व्या  शेतका  मध्ये  गंगा  राजवंशाचा  राजा  अनंतवर्मन चोडगंगा याने  या  मंदिराची  पूणर  बांधणी  केली  होती. त्या  राजच्या  वंशजांनी  ताम्रपटावर या  मंदिराचे  शिलालेख  हे  लिहले  आहेत. या  मंदिराला  परक्या  आक्रमणे  १८ वेळा  लुटलाचे  गेल्याचे  इतिहास  मध्ये  नमुत केले  आहे. 

या  मंदिरा  मध्ये  तीन देवाची  पूजा  हि केली  जाते त्यातील  पहिला  म्हणजे  जगन्नाथ दुसरा  म्हणजे  सुभद्रा  व तिसरा  म्हणजे बलभद्र  असे  तीन देव  या मंदिरा  मध्ये  स्थित  आहेत. मंदिराच्या  आतील  गाभाऱ्याच्या  भाग  मध्ये  सुदर्शन  चक्र  हे कोरले  आहेत. या  मंदिरामधील  मूर्तीना  ऋतूनुसार  त्यांना  वस्त्रे  हे घातले  जातात.

जगन्नाथ मंदिराचे रहस्य

या  मंदिराच्या  शिखरावर  जो  झेंडा  लावला  जातो  तो  कायम  हवेच्या  विरुद्व  दिशेला  फडकत  असतो व हा  झेंडा दररोज  बधला  जातो येथील  लोकांचे असे मत  आहे  कि  जर  हा झेंडा  बदला  नाही  तर  मंदिर १८०० वर्षा साठी  बंद  राहील . 

मंदिर  मधील  आपण  शिकर खाली उभा राहिलो  तर आपण त्या  मंदिराचा  शेवटचे  टोक हे बघू शेकत नाही  आहे  एवढे मोठ शिकर असून सुधा  या मंदिराची सावली हि जमणी वर पडत नाही हे आचर्याची गोष्ट्य आहे. या  मंदिर  वरून  कुठलाच  पक्षी हा उडत  नाही  किंवा  मंदिराच्या  शिकारावर बसत  नाही  यामुळे  विमान व हिलेकॉप्टरला  सुद्धा  या मंदिरावरून उडण्याची परवानगी नाही. 

या  मंदिराच्या  परिसरामध्ये  जो  प्रसाद केला  जातो  तो  कधीच संपत नाही जरी एक लाख पेक्षा  जास्त  जरी लोक या मंदिर मध्ये आल्ये तरी या मंदिराचा प्रसाद हा संपत नाही  हा प्रसाद  एकवार सात मातीची भांडी  ठेवून  प्रसाद  हा  बनवला  जातो. 

यामध्ये  चकित करणारी गोष्ट म्हणजे प्रसाद  हा  सातव्या  भांड्या  मधील  पहिला  व एक  नंबर  मधील  सगळ्यात  शेवटी  शिजतो हे एक  रहस्य  आहे. ह्या  मंदिर मधील जर १२ ते १९ वर्षी  मूर्ती ह्या  बदल्यात  जात  त्यावेळी  सर्व गावाची  वीज  हि खालावली  जाते.  

व  मंदिरा  मध्ये आत  येण्याची  कोणाला  सुद्धा  परवानगी  हि दिली जात नाही व मंदिराच्या  पसरा मध्ये  CRPF फोर्स  ला  राखण  करण्या साठी  ठेवण्यात येते  असे  दिखील  मानले  जाते  कि  त्या मूर्ती मध्ये  श्री कृष्णाचे  हृदय हे  ठेवले आहे.          

व्हॉयेजर-2

 व्हॉयेजर-1

  Voyager-2

व्हॉयेजर-२  हे  एक  मानवनिर्मित  यान  आहे. व्हॉयेजर-२(Voyager-2) हे  अंतरिक्षक चा  अभ्यास  करण्यासाठी  याची निर्माती  हि केले होती. व्हॉयेजर-२ हे व्हॉयेजर-१  च्या  तुलनेत  खूप  कमी  वेगाने  प्रवास  करत  असते.व्हॉयेजर-२ चा  वेग  कमी  ठेवण्या  माग  हे  कारण  होते  कि  वेग   कमी  असल्यामुळे  प्रत्येक  ग्रहाचे  अचूक  पने अभ्यास  हा होत  असतो. 

 

व्हॉयेजर-२ चे  प्रक्षपण  हे  व्हॉयेजर-१ च्या  अगोदर  करण्यात  आले  होते. २० ऑगस्ट १९७७ रोजी  अमेरिकन  संस्था  नासा  Titan III E  या  प्रेक्षका  च्या  सहाणे  व्हॉयेजर-२ प्रक्षेपण  करण्यात  आले  होते. व्हॉयेजर-२  ची  निर्माती  हि  व्हॉयेजर-१ सारखी  केली  होती . 

 पण  त्या मध्ये  एक  कमी  म्हणजे  व्हॉयेजर-२ हे  कमी  वेगाने  प्रवास  करत  होते याचे  कारण  म्हणजे  युरनेश व नेपच्युन  या  दोन  ग्रह जवळ  पोहोचण्या  साठी  योग्य  बनवणे  यानाचा प्रवास  चालू  असताना ज्या  वेळी  शनी  ग्रह  आला  त्यावेळी   गुरुत्वाकर्षण  बळा  मुळे  यान  हे युरेनस  कर  आकर्षित  झाले  यामुळे व्हॉयेजर-२ हे  पहिले  असे यान  बनले  कि  ते युरेनस व नेपच्युन  जवळ  जाणारे  झाले. 

व्हॉयेजर-2  चा इतिहास

व्हॉयेजर-२  हे  ग्रहाचा  व  ग्रहाच्या  चंद्रा  चा  अभ्यास  करण्यासाठी  तसेच  अवकाशीय  मध्ये  किती  आकाश  गंगा  आहेत  यासाठी व्हॉयेजर-१ व  व्हॉयेजर-२  असे  दोन  यानाचे  काम  हे  सुरु  करण्यात  आले  होते . व्हॉयेजर-२ चे  प्रक्षेपण  हे  अमेरिकन  संस्था  नासा  याने २० ऑगस्ट १९७७ रोजी  करण्यात  आले होते. 

  व  त्या  नंतर  व्हॉयेजर -१ चे  प्रक्षेपण  करण्यात  आले  होते. Titan III E या  प्रक्षक  च्या  सहाणे  दोनी  यानाचे  प्रक्षेपण  करण्यात  आले  होते.  व्हॉयेजर-२  मोहीम  हि नेपच्युन  या  ग्रह  वर  पूर्ण  झाली. व्हॉयेजर-२  अजून सुद्धा  हीलीयोस्फीयर च्या  आत  मध्ये च आहे. 

 या  याना  मध्ये  सुद्धा  व्हॉयेजर -१  सारखी  च एक  सोनेरी  कलरची  एक  रेकॉर्डर  लावले  आहे. यामध्ये  पुथ्वी  वरील  जीवन  व  संस्कृती या  बदल  चे  माहिती  तसेच  पुथ्वी  वरील  वेगवेगळे  आवाज  व  चित्रकरण  केले  आहेत   जसे कि  व्हेल  माशाचे आवाज व लहान मूल  रडताना  आवाज रेकॉर्ड केले आहेत. 

 हे  यासाठी  केले  आहे कि  परग्रही  ला  जर  हे यान  मिळाले तर  या  रेकॉडर  च्या  सहाय्याने  ते  आपली माहिती  बघू  शिकतील. ५ डिसेंबर  २००६ रोजी  व्हॉयेज-२  हे  सूर्ये  पासून  ८०  खकोलिक  एकक   एवद  लांब होती  व्हॉयेजर -२  ची  गती  हि एका  वर्षां  मध्ये  ३. ३ खगोलिक  एकक  येवडी आहे.हळू हळू  व्हॉयेजर-२ चे  उपकरणे  हे बंद  केले  जातीळ 

गुरु  

व्हॉयेजर-२ हा  गुरु  ग्रहाचा  जवळ  हा  ९ जुलै  १९७९ रोजी  गेला  होता  गुरु  ग्रह  हा कमीत  कमी हा ५७००० किमी  अंतरावर  जवळ  आला होता. त्या  वेळी  गुरु  ग्रहाच्या  चंद्राचे  व  गुरु  ग्रहावर  फुटणाऱ्या  जोवाळमूखींचा  शोध हा लागला होता. युरोप चंद्रावर  वर  त्याला  केटर व मैदाने  असे  बघटण्यात  आले  आहे.