Hero Banner

This blog brings knowledge from ancient history to cosmic facts and everything in between. There’s something new for everyone.

आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसते

 आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसते

  what does our earth look like from space

आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसते   what does our earth look like from space
आपण  जेव्हा  चंद्रा  ला  पुथ्वी वरून पहात असतो  तेव्हा पुथ्वी हि अवकाशीय मधून कशी दिसत असेल हे पाहण्याची  इच्या  निर्माण  होते पण  हे  पाहणे आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या  वापर  करून हे  शेक  झाले  आहे 
आपण हे खरोखर  पाहू  शेकतो   आपली  मानव  जाती  ज्या ग्रह  वर रहाते   त्या  ग्रह  चे  नाव  पुथ्वी  हि विशिष्ट  अवंश   मध्ये  पुथ्वी हि फ़िरते  असते  पण  पुथ्वी वरून हे आपण  प्रत्यक्ष्यात  आपण  हे पाहू  शेकत  नाही  त्या
 साठी  आपणास  पुथ्वी  सोडून  बाहेर जावे लागलं म्हणजेच  अवकाशत  जावे लागेल  हे आता   आपण   अंतराळयान  डावरे  करू शेकतो
अंतराळयान   हे  पुथ्वी वरून  झेपाउन  पुथ्वी  च्या  बाहेर  किती तरी  उन्ची वर जाते   वर  गेल्या वर पुथ्वी हि  निळ्या रंगाची दिसते   निळ्या रंगाची दिसनाचे कारण  म्हणजे  पुथ्वी  वर ७०%  हा भाग पाण्यानं व्यापला आहे
त्यामुळे पुथ्वी  निळ्या रंगाची दिसते   पुथ्वी हि अवकाशातून  रात्री  वेगळी व दिवसा  वेगळी दिते  रात्री   पुथ्वी वरील  लाईट  बलाचा उजेड  आपण पाहू  शेकतो   हा  उजेड  अवकाशातून  खूप सुंदर दिसतो  व दिवसा  पुथ्वी वर
 वर  सफेद  कापसे सारखा  एक प्रकारचं धार  हा  पुथ्वी वरून  आपण पाहू शेकतो  पुथ्वी हि  सूर्य भवती  फिरत  असते त्यामुळे  व  स्वता  भवती सुद्धा  फिरत असते  त्यामुळे  रात्र  व   दिवस  हा होत असते. 
चंद्रा  वरून   पुथ्वी 

     

धूमकेतू काय आहे आणि किती वेळा दिसतो

 धूमकेतू  काय आहे आणि  किती वेळा दिसतो

  What is a comet and how often is it seen?

धूमकेतू  काय आहेत आणि  कधी दिसेल

आपल्या  सगळ्याला  धूमकेतू  चे  नाव  हे आइकल असेल  धूमकेतू  हा  खूप  वर्ष्यानी   हा  आपण  पुथ्वी  वरून  बघू शिकतो धूमकेतू  हा  सूर्याच्या  भवती  फिरत  असतो  त्यामुळे  हा  कधी  तर  पुथ्वी  च्या  व सुर्या   मधी  येत
 असतो  धूमकेतू  हा  पुथ्वी  वरून   बघणे  खूप   सुंदर  दिसत  असते  व  धूमकेतू  हा  पुथ्वी  जवळ येण्यास  खूप  वेळ  लावतो  त्या  मुले  धूमकेतू  हा  कायम  चर्चेत  असतो . व  त्यामुले  याच्या बदल  खूप कमी लोकांना म्हायती असत्ये  धूमकेतू  काय आहे व  किती  वर्षांनी दिसतो  हे आपण सविस्तर बघू 

धूमकेतू  काय आहे :

धूमकेतू   बर्फ  धूळ  व दगड  या  पासून बनली   मोठी  वस्तू  आहे .  जी  सूर्य  या  ताऱ्याची  परिक्रमा  करत असते 
धूमकेतू  या  नावाचा  उल्लेख  हा  धूमकेतू   लैतीन  या  शब्द कोमता  या शब्द  पासून  आला  आहे  त्याचा  अर्थ
 लांब  कस असलेला  अशा होतो  धूमकेतू  पहाण्याचा  सगळ्यात आधीच  रेकॉर्ड  हे १०५९ इसा  पूर्व  एक  जोतिषी  द्वारा  बनवल गेल  होत धूमकेतू याला इंग्लिश मधून  डर्टी  स्नोबॉल  असे  संभोदले  जाते  बहुतेक  प्रमाणात धूळ
 दगड आणि  बर्फ या गोष्टी पासून बनले असते  आणि त्यांची चौदा काही गिरण्यांपासून 10 गिरण्यांपर्यंत असू शकतात जेव्हा  सूर्याच्या  जवळून  परिक्रमा   करतात  तेव्हा   सूर्याच्या  उष्णते मुले  ते  खूप  गरम होतात  व ते

 गॅस  येव  धूळ  व  दगड  हि साहित्ये  धूमकेतू मधून बाहेर  पडण्यास सुरवात होते. धूमकेतू  च्या ढोस  भागा  मध्ये पाणी येव  बर्फ  आणि  धूळ असते   हे  कण  सुर्या  पासून लांब  गेल्या वर  निष्क्रिय  होतात  जेव्हा  धूमकेतू  हा

 सूर्याच्या जवळ असतो  तेव्हा  त्याचा जमनी वरील बर्फ व   धूळ हे  उष्णते  मुले  त्याचे बशीपीभवन  व  गॅस  मध्ये रूपांतर  होते   व  त्याच मुले  त्याचे एक मोठ्या प्रमाणात  वातावरणाचे   निर्माण होते  त्यामुळे  एक  प्रकारचे 

 चमकते  अशे आवरण  तयार होते  हे आवरण   एक ग्रहा  एवढे  मोठे  असू  शिकते  आणि  या आवरणाचे मुळे   एक  शेपटी  सारख्या  अकुटी चे निर्माण  होते  ते लाखो  गिरण्यांपर्यंत  पसरले असू शिकते जेव्हा  जेव्हा   सूर्य

 पासून  धूमकेतू  जाईल  तेव्हा  ते सामग्री  हि नष्ट  होत जाईल  जसे  बर्फ  धूळ  व दगड  व शेवटी  धूमकेतू  हा  पुरणे पणे गायब  होत जाईल

धूमकेतू किती वेळा दिसतो:

सरासरी  मोठा धूम केतू  हा दर  ५ च वर्षांनी  दिसू शेकतो अशी  अपेक्षा आपण करू शेकतो  धूम केतू  हा  सूर्य भवती फिरत असत्ये त्यामुळे  सूर्याचे चेकर करून जवळ येणे  याला  प्रत्येक धूमकेतू वेगळा  वेळा लागू शेकतो 

काही  ना  ५ च वचर्ष तर काही ना १० वर्ष काही ना लाखो वर्ष  लागू संकटात  त्यातील काही  धूमकेतू हे  सूर्यापासून लांब  फेकले जातात  त्यामुळे  त्यांना  परत  सुरांच्या जवळ येणे खूप दिवशी लागत असतात धूमकेतू 

 हे  सूर्या  बिना  नष्ट  न होऊ  शिकल्या  कारणा  मुले  ते  तशेच फिरत रहातात  व जो पर्येंत ते सूर्याच्या जवळ येत नाही  यामध्ये  हैली  नावच एक  धूमकेतू  आहे  याला  पुथ्वी वरून  पाहण्या  साठी  ७५ ते ७६ वर्षा  च कालावधी लागतो 

    

  
  
   

तारा कसा जन्मतो आणि मरतो

  तारा कसा जन्मतो आणि मरतो

  How a star is born and dies

तारा कसा जन्मतो आणि मरतो   How a star is born and dies
ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू ही अवकाशातील सर्वांत अद्भुत प्रक्रिया आहे. नेबुलाच्या गॅस आणि धुळीपासून तारा कसा जन्मतो आणि हायड्रोजन इंधन संपल्यानंतर त्याचा शेवट कसा होतो, हे समजून घेणे विज्ञानप्रेमींसाठी खूप रोमांचक आहे. चला, या रहस्यमय प्रवासाचा शोध घेऊया! या  ब्लॉग मध्ये  आपण  तारा कसा जन्मतो आणि  कसा  मरतो  हे  अवकाशीय  मध्ये   कसे  घडत  असते  हे  आपण  पाहणार  आहोत.  तारा  हा  हायड्रोजन  चे  एकत्रीकरण   होऊन  ताच्या  पासून   बनला  असतो.  तारा  मध्ये  हायड्रोजन  हे   इंधनाचे  काम  करत  असते  हे  सगळे  एकत्र  येऊन   तारा  कसा  जन्मतो  आणि कसा  मरतो   हे आपण  पहाणार आहोत 

तारा कसा जन्मतो:

तारा कसा जन्मतो आणि मरतो
प्रो स्टार 

 हायड्रोजन  हे  तारा  मध्ये  जळत  असत्ये  त्यामुळे  आपणास  आकाशा  मध्ये  रात्री   तारे   लुकलुकताण  दिसतात  तारे  हे दिवसा  दिसत  नसतात  कारण  सूर्याच्या  प्रकाश  हा  तारे  च्या  तुलनेत  ज्यास्त असतो.आकाशगंगा  मध्ये  अगणित  आशे तारे  आहेत ताऱ्याचा   जन्म  हा  नेबोला  पासून  होत  असतो  नेबोला  मध्ये  आसे  काही  गॅस  असतात  जायच्या  पासून ताऱ्याची  उत्पत्ती  हि  होत असते  नेबोला  याची उत्पत्ती  हि  आकाशगंगा  जेव्हा तयार  झाली  तेव्हा  पासून  नेबोला

ची उत्पत्ती  झाली  व  दुसऱ्या  पद्धतीने  हे सूर्या पासून  होते  सूर्ये  हा सगळ्यात  मोठा  तारा  आहे  सूर्याच्या  मध्ये  जेव्हा विस्फोट  होत  याला  सुपर  मियॉव्ह  असे संबोदले  जाते  या विळी  अनेक  प्रकारचे  गॅसेस  हे  मोठ्या
प्रमाणात  बाहेर  पडत  असते  याच्या  पासून नेबोला  ची निर्मिती  हि होत असते  नेबोला  आकार  हा  काही  प्रकाश वर्ष  ते १००० प्रकाश  वर्ष  असतो  नेबोला मध्ये  गॅस आणि धूळ  हि अशीच  पडून असत्ये जो  पर्येंत एखादा तारा
कीवा  ग्रह  ताच्या  जवळून जात  नाही  ज्या  विळी  एखादा तारा  जवळून  जातो   त्या  गॅसस  व  धुळे  मध्ये
हालचाल  होनाश सुरवात होत्या  या हालचाली  मुले  गॅससे  हे  एखा  ठरवियेक बिंदू  वर  फिरनाश सुरवात  होतात
 व  केंद्र  बिंदू  मध्ये  गुरुत्वाकर्षण असल्या  मुले  त्या  केंद्रा  मध्ये  गॅसेस  हे खेचले  जाते  हे  तो  पर्येंत होत असत्ये
जो पर्येंत  याचा आकार  मोठा होत नाही  याला प्रो स्टार  म्हणत असतात  या ताऱ्या  मध्ये  गुरुत्वाकर्षण मुले  खूप

 दाब  हा  पडत असतो  या  दाब मुले तारा  खूप  गरम  होत  जातो  हा तारा  तो  पार्येंत गरम  होत असतो  जो पर्येंत
 याचे तापमान  १० हजार मिलन गॅलोणीं  होत नाही  तो  पर्येंत  या नंतर  हायड्रोजन  चे जाळण्यास  सुरवात होते  व   ताऱ्याचा  प्रकाश हा  खूप वाढतो  व तार्याची निर्मती हि होते.

तारा कसा  मरतो:

तारा  हा  ऊर्जा  देत असतो  हि  ऊर्जा  जो पर्येंत  तारा  देत असतो  तो पर्येंत तारा हा जिवंत असतो   तारा  मध्ये  हि ऊर्जा देणाचे  काम  हायड्रोजन  हे इंधन   असत्ये  ज्या  विळी  ताऱ्याचा  जन्म  होतो  त्याविले  इंधनचे  जळण्यास 

सुरवात  होते   हे इंधन  खूप असल्या कारणाने  लाखो  वर्ष  ते  तशेच  जळते  या   मुले  तारा  हा  चंमकत  असतो
तारा  मधून  उष्णता  बाहेर  पडत  असते  तारा  मधून  जेव्हा  इंधन  समते   तेव्हा  तारा हा  संपत असतो  तारा  हा

मरणाची तुला हि  टायच्या  मास  वरून  केली जाते   जास्त  मास  असलेला  तारा  हा  कमी  मास  असलेला  तारा  पेक्ष्या  लवकर मरतो कमी मास  असलेला  तारा  याचे  इंधन  खूप  कमी  प्रमाणात जळते  यामुळे  हा  प्रकाश 

देखील  कमी देत  असतो  आकाशगंगा  मधील  गोष्टी  पैकी  सगळ्यात  जास्त  दिवस  हा तारा  जगात असतो  हा   तारा  कसा  बनतो  तर  ताराया  मधील  गुरुत्वाकर्षण   बळ  हे  बाहेरून  असेल  मास  हे  धरून  ठेऊ  शेकत 

 नाही  त्या  मुले  बाहेरून  असले  मास  हे  आकाशगंगा  मध्ये  नेबोला  च्या रूपात  भायेर  टाकले  जाते  यामुळे   फक्त  ताराया  मधील  आतील  चमकणार  गोळा  तेवढा  राहतो  हा चमकणार गोळा  अरबो  वर्ष  तशेच  चमकत

 राहतो  त्याला  व्हाईट  ड्रॉप  असे  म्हणदले  जाते  मध्यम  मास तारा  या तारा मध्ये   सुपर  मेवा  विस्फोट   झाल्या     नंतर  ताच्या पासून  नेऊट्रॉन  तारा अशे म्हणदले जाते.  ज्यास्त   प्रमाणात  मास  असलेला  तारा  या   तारा  मध्ये 

  देखील  सुपर मेवा  विस्फोट  झाल्या  नंतर  नेऊट्रॉन  तारा न बनवता  बॅक  होल  बनत्ये  या  पद्धतीने  तारा  हा       मरतो. 
   

तारा कसा जन्मतो आणि मरतो
stars




   
 

    

किती टक्के पाणी भूगर्भात आहे व ते कसे जातये

किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते

How much water is underground And how is it goin

या  आर्टिकल  मध्ये  किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते हे पहाणार आहे व पाण्या
हे आपण पाहणार आहे पाणी हे  एक  सजीवांसाठी  खूप महत्वाचा भाग आहे. पाणी जर  नष्ट झाले तर सजीव  पुथ्वी वर जगू शेकत नाही पण आताच्या काळा मध्ये पाण्याचा खूप दूर ऊपयोग होत आहे पाण्याची खूप वाया खालावले  जाते  तिसरे महायुद्ध हे पाण्या मुले होईल असे म्हटले जाते.  नेमकी कोणती चक्र आहे हे आपण या आर्टिकल  मध्ये  किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते

किती टक्के पाणी भूगर्भात आहे व पाणी कशे मुरते


पाणी हे  एक  सजीवांसाठी  खूप महत्वाचा भाग आहे. पाणी जर  नष्ट झाले तर सजीव  पुथ्वी वर जगू शेकत नाही पण आताच्या काळा मध्ये पाण्याचा खूप दूर ऊपयोग होत आहे पाण्याची खूप वाया खालावले  जाते  तिसरे महायुद्ध हे पाण्या मुले होईल असे म्हटले जाते. आपण ह्या लेखा मध्येपाण्याचा ऐकून किती टक्के पाणी हे भूगर्भात आहे व ते पाणी जमनी मध्ये कसे मुरते हे आपण पहाणार आहोत.

पाणी जेव्हा भूगर्भात  मध्ये मुरते त्या पाण्यास भूजल असे म्हणले जाते भूजल हे माती किंवा वाळूमध्ये आढळते म्हणजेच एख विशष्ट्ये अश्या खडका मध्ये भूजल हे आढळत असत्ये  मध्ये जो खडक पाणी टिकवून देवण्यास सक्षम असतो  जशे कि एखादा कापशाच स्पंज पाणी धरून देवतो संपूर्ण पुथ्वी ग्रहासाठी अंदाजे  २.७८ दशलक्ष ट्रिलिन गॅलन भूजल जगातील गोड्या पाण्यापैकी ३०. १ टक्के  आहे.

जमनी  मध्ये  पाणी मुरण्याची  पक्रिया  

ज्या  वेळी   समुद्रा  मधून  तसेच  इतर  पाण्याच्या  साठ्या  मधून  पाण्याची  वाफ  होते   व  ते  पाणी  पाऊस च्या  रूपा  मध्ये  जमनी  वर पडते  ते  पाणी  जमनी  मध्ये  जाण्यास  सुरवात  होते  व  पाणी  तो  पर्येंत जमनी  मध्ये  मुरते  जो  पर्येंत  पाणी  एखाद्या  कठीण खडका  पर्येंत  पाणी पोहोचत  नाही  या  मुल्येच पाण्याची  भूजल  पातळी  तयार होते  व  पाणी  जमनी  मद्ये  एखाद्या  नदी सारखे वहात  असते  पण  हे पाणी  नदी  च्या  खोऱ्या  एवढे  विशाल  नसते हे  पाणी  इंचा  वर  मोजले  जाते ज्या  वेळी  आपण  पाणी  जमनी  मधील मिळवण्या साठी  विहीर  किंवा  बोर  मशीन  च्या साह्याने  होल पाडतो त्या वेळी  तेच पाणी बाहेर  येत असते.   

 


    




पाऊस कसा पडतो आणि का होतो

 पाऊस कसा पडतो आणि का होतो

How and why does it rain

पाऊस कसा पडतो आणि का होतो
 
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. पाऊस  पडणे हे खूप महत्वाचे आहे. पाऊस  मुले पुथ्वी वर जीवन आहे.
जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. 
 
 
उलटकाही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. पाऊस वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. 
 
हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो. पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.

पाऊस कसा पडतो:

पावसाचे एकच कारण नाही. समुद्रापासूनचे अंतर, परिसरातील वनस्पतींचे प्रमाण, पर्वतांपासूनचे अंतर, वाऱ्याची पद्धत आणि हवामानातील इतर घटक एखाद्या ठिकाणी पाऊस कसा, केव्हा आणि किती पडेल हे ठरवतात. अनेक ठिकाणी दुपारी तीनच्या सुमारास नियमितपणे पाऊस पडतो, तर अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे एक-दोनदाच पाऊस पडतो.
पाऊस कसा पडतो आणि का होतो
ढग 

समुद्रा  मध्ये असणाऱ्या पाण्याचे सूर्ये च्या उष्णेते मुले भाष्पीभवन होत असते.  तशेच  जमिनीत  जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे  वाफ होऊन हवेत  मिसळते .

 
वातावरण मध्ये गरम हवा हि वर उचलते  त्यामुळे भाष्पीभवन म्हणजेच  पाण्याची वाफ  हि उंच उचलते व जोपर्येत वाफ थंड  होत नाही तोपर्येत हि वाफ वर उंचावते   वातावरणा  मध्ये एक ठराविक अशी एक उंची असत्ये  तेथे वाफ थंड होते.
 
त्या उंची वर केल्या नंतर पाण्याचे  छोट्या द्रवा मध्ये रूपांतर होते  हे द्रव हलके असल्या कारणाने  ते तशेच तरंगत राहते  हावे मध्ये हे द्रव   एमेकाना मिळत असतात याचे रूपांतर ढगा  मध्ये होते व ढग ऐकमेकाना मिळत असतात यामुळे पाण्याचे ढेब मोठे  होतात  हे थेंब हवे मध्ये जड होतात  हे ढेब हवेत तरंगत नसल्या करणा  मुले हे थेंब खाली पाऊस च्या रूपांत खाली  पडू लागतात.
 
पाऊस कसा पडतो आणि का होतो
भाष्पीभवन  होऊन ढग  पुठे  सरकताना 
 

पाऊस का होतो:

पाऊस कसा पडतो आणि का होतो
जलचक्र 
पाऊस  का होतो  पाऊस होणे हे निसर्गाचे जलचक्र आहे  बाष्पीभवनामुळे  जमिनीवरील पाणी  वर जाते   व  संघननामुळे पावसाच्या  रूपात  पून्हा  जमिनीवर येत  आणि  शेवटी  समुद्राला मिळते
 
पाण्याचे  भाष्पीभवन  व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या  चक्रप्रमाणे  घडत राहतात यालाच  जलचक्र  म्हणतात.
 
पाऊस  जर  नाही पडला तर  पुथ्वी हि नष्ट  होऊ  शिकते .  पुथ्वी  या ग्रहाची  अश्या  प्रकारये  रचना आहे कि
पाऊस  हा पडतोच . यामुळे काही  ठिकाणी  पाऊस  तर काही ठिकाणी  बर्फ   हा   पुथ्वी वर  पडतो.
 

पाऊस आणि जलसंपत्तीचे भविष्य

जागतिक लोकसंख्या वाढत असताना आणि शहरीकरण वाढत असताना, पाण्याच्या स्रोतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात पर्जन्यमान आणि पाणीपुरवठ्याचे शाश्वत व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे होईल. बदलत्या पावसाच्या पद्धतींशी समुदाय जुळवून घेऊ शकतील आणि पाणी प्रभावीपणे वाचवू शकतील याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञान आणि धोरणातील नवोपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील.

पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी आणि साठवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, तसेच पाणी-कार्यक्षम पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असेल. शिक्षण आणि जागरूकता मोहिमा व्यक्ती आणि समुदायांना जलसंवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम बनवू शकतात.

शेवटी, शाश्वतता आणि नैसर्गिक संसाधनांचा आदर करण्याची संस्कृती जोपासल्याने भविष्यातील पिढ्यांना पावसाचे फायदे आणि त्याद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या आवश्यक सेवांचा आनंद घेता येईल याची खात्री होईल.

पाऊस आणि सांस्कृतिक महत्त्व

अनेक समाजांमध्ये पावसाचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि ते बहुतेकदा जीवन, प्रजनन क्षमता आणि समृद्धीशी संबंधित असते. विविध विधी आणि सण पाऊस आणि शेतीतील त्याचे महत्त्व साजरे करतात. उदाहरणार्थ, काही संस्कृतींमध्ये भरपूर पीक मिळावे या आशेने पर्जन्यदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी पर्जन्यनृत्ये केली जातात.

साहित्य आणि कलेत, पाऊस हा एक आवर्ती विषय आहे, जो नूतनीकरण, शुद्धीकरण आणि बदलाचे प्रतीक आहे. हे बहुतेकदा पात्रांच्या भावनिक स्थितीचे किंवा कथेच्या मूडचे प्रतिनिधित्व करते, जे मानवी अनुभवावर त्याचा खोलवर होणारा परिणाम अधोरेखित करते.

पावसाचे सांस्कृतिक पैलू समजून घेतल्याने मानवी जीवनात पावसाच्या भूमिकेबद्दलची आपली समज वाढू शकते आणि या महत्त्वाच्या संसाधनाचे व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

संग्रह

पाऊस पडल्यानंतर, पाणी पुन्हा नद्या, तलाव आणि महासागर यांसारख्या जलाशयांमध्ये जमा होते आणि चक्र पूर्ण करते. हे पाणी अखेर पुन्हा बाष्पीभवन होईल, ज्यामुळे चक्र पुन्हा सुरू होईल. जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि पाणीटंचाईशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हे चक्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हवामान बदलाचे पर्जन्यमानावर होणारे परिणाम

हवामान बदलाचा जागतिक पर्जन्यमानावर मोठा परिणाम होत आहे. काही प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि पूर वाढत आहे, तर काही प्रदेश दीर्घकालीन दुष्काळाचा सामना करत आहेत. या बदलांचा शेती, पाणीपुरवठा आणि नैसर्गिक अधिवासांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो.

उदाहरणार्थ, ज्या भागात पारंपारिकपणे हंगामी पावसावर अवलंबून राहावे लागते, तिथे अनपेक्षित दुष्काळामुळे त्यांची पिके खराब होऊ शकतात. याउलट, ज्या प्रदेशांमध्ये तीव्र वादळे येतात त्यांना मातीची धूप आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते.

जलसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी अनुकूली धोरणे विकसित करण्यासाठी हे बदल समजून घेणे आवश्यक आहे. हवामानाच्या पद्धतींचे संशोधन आणि देखरेख समुदायांना अत्यंत हवामान घटनांसाठी तयार राहण्यास आणि पाण्याच्या वापराबद्दल आणि संवर्धनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते.

पावसाचे महत्त्व

पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यात पाऊस महत्त्वाची भूमिका बजावतो. ते मानव, वनस्पती आणि प्राण्यांसह सर्व सजीवांसाठी पाण्याचा पुरवठा पुन्हा भरते. शेती पद्धती पिकांच्या वाढीसाठी पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. पुरेसा पाऊस न पडता, अन्नसाठा कमी होईल, ज्यामुळे दुष्काळ आणि आर्थिक मंदी येईल.

शिवाय, विविध वन्यजीव प्रजातींचे निवासस्थान असलेल्या नद्या आणि तलाव राखून पाऊस परिसंस्थेचा समतोल राखण्यास हातभार लावतो. ते जमिनीतून पाणी गाळून भूजलाचा पुरवठा पुन्हा भरून काढत असताना त्याचे शुद्धीकरण करण्यास देखील मदत करते.

काही प्रदेशांमध्ये, विशेषतः शुष्क भागात, पाऊस हा एक मौल्यवान स्रोत आहे आणि समुदायांनी त्याचे संवर्धन आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी विविध तंत्रे विकसित केली आहेत. पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत ही लोक भविष्यातील वापरासाठी पावसाचे पाणी कसे साठवू शकतात आणि साठवू शकतात याची उदाहरणे आहेत. या पद्धतीमुळे केवळ पाण्याची बचत होत नाही तर पारंपारिक जलस्रोतांची मागणी देखील कमी होते.

जलचक्र समजून घेणे

पाऊस कसा पडतो हे समजून घेण्यासाठी जलचक्र ही एक मूलभूत संकल्पना आहे. त्यात बाष्पीभवन, संक्षेपण, पर्जन्य आणि संकलन यासारख्या अनेक प्रक्रिया असतात. पृथ्वीवरील पाण्याच्या वितरणात या प्रत्येक टप्प्याची भूमिका महत्त्वाची आहे.

बाष्पीभवन

बाष्पीभवन ही अशी प्रक्रिया आहे जिथे पाण्याचे द्रवातून बाष्पात रूपांतर होते, प्रामुख्याने सूर्याच्या उष्णतेमुळे. हे विविध परिस्थितींमध्ये दिसून येते, जसे की जेव्हा पावसानंतर डबके सुकतात किंवा कडक उन्हाळ्यात तलाव आणि नद्यांमधील पाणी हळूहळू नाहीसे होते. सूर्याची ऊर्जा पाणी गरम करते, ज्यामुळे ते बाष्पीभवन होते.

संक्षेपण

एकदा पाण्याची वाफ वातावरणात गेली की ती थंड होते आणि संक्षेपण होते. या प्रक्रियेमुळे बाष्पाचे रूपांतर द्रव थेंबांमध्ये होते आणि ढग तयार होतात. ढग हे हवेत लटकलेल्या लहान पाण्याच्या थेंबांच्या संग्रहासारखे दिसतात. जेव्हा हे थेंब एकत्र येतात तेव्हा ते मोठे होतात आणि अखेरीस पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परत पडतात.

पर्जन्यमान

जेव्हा पाण्याचे थेंब हवेत लटकून राहण्यास खूप जड होतात तेव्हा पर्जन्यवृष्टी होते, ज्यामुळे पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट किंवा गारपीट होते. पर्जन्यवृष्टीचा प्रकार तापमान आणि आर्द्रता यासारख्या वातावरणीय परिस्थितीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, थंड प्रदेशात, पाऊस पावसाऐवजी बर्फाच्या स्वरूपात पडू शकतो.

संग्रह

पाऊस पडल्यानंतर, पाणी पुन्हा नद्या, तलाव आणि महासागर यांसारख्या जलाशयांमध्ये जमा होते आणि चक्र पूर्ण करते. हे पाणी अखेर पुन्हा बाष्पीभवन होईल, ज्यामुळे चक्र पुन्हा सुरू होईल. जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि पाणीटंचाईशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी हे चक्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 हे  पण  बघा

जर  तुम्हाला  नवनवीन   गोष्टीची   माहिती  जाणून  घेण्याची  आवड असेल  तर  तुम्हाला  आपल्या  knowledge to be still  या  ब्लॉग  वेबसाईट  वर  हि  माहिती  आपल्याला  उपलोड   केली  आहे. या  मध्ये  वेगवगल्या  विषाची  माहिती  उपलोड  केली  आहे.

website  link

इथे क्लीक करा

knowledge to be still

कोहिनूर हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास: भारत ते इंग्लंडपर्यंतचा प्रवास

कोहिनूर हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास: भारत ते इंग्लंडपर्यंतचा प्रवास

The Bloody History of the Kohinoor Diamond: Its Journey from India to England

कोहिनूर हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास आणि त्याचा भारत ते इंग्लंडपर्यंतचा प्रवास. जाणून घ्या या अनमोल हिऱ्याची कहाणी, त्याचा इतिहास, चोरी, आणि इंग्लंडमध्ये त्याचे कसे आगमन झाले. कोहिनूर हिऱ्याच्या किमती, कापणी आणि त्याच्या अद्भुत वैभवाची माहिती 

कोहिनूर हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास: भारत ते इंग्लंडपर्यंतचा प्रवास

कोहिनूर हिऱ्याच्या रक्तरंजित इतिहासाची कहाणी हा लेख शेवटपर्यंत जरूर पहा, मित्रांनो, जगातील सर्व वीरांची
चमक आणि कोहिनूर हिऱ्याची चमक एका बाजूला आहे. ब्रिटनच्या राणीने निर्लज्जपणे भारताचा विश्वास घेतला.

 कोहिनुर हिऱ्याच्या मागील  खास  कोष्ठ  म्हणजे कोहिनुर हिरा हा कधीच विकला केला नाही तो फक्त एक राज्य   कडून दुसऱ्या राज्याकडे  लढाई मध्ये जिंकला  किंवा भेट याच्या सोरूपात  जात केला  त्यामुळे  कोहिनुर  हिराचे खरी किंमत कोणाला  च माहीत नाही  या हिराची फक्त अंदाज लावू शेकतो. 

सर्वप्रथम आपण कोहिनूर हिऱ्याच्या इतिहासाबद्दल बोललो तर असे म्हणतात. अलाउद्दीन खिलजीने चौदाव्या शतकात दक्षिण भारतातून अशी चोरी केली. त्याच रात्री एका मंदिरात देवीचे डोळे पाणावले आणि जेव्हापासून हा हिरा चोरीला गेला तेव्हापासून जो कोणी त्याच्या जवळ गेला त्याने सर्वस्व गमावले कारण खिलजीने दिल्ली जिंकल्यानंतरच बाबरला हिरा भेट दिला होता. 

यामुळेच तो मुघलांच्या हाती लागला, जिथे त्यांनी कोहिनूरच्या या टोळीला त्यांच्या तख्त तौसचा भाग बनवले आणि नंतर शहाजहानला ताब्यात घेतल्यानंतर हा हिरा त्याच्या नावावर असताना औरंगजेब याला हिरा बनवण्यासाठी देण्यात आला. अधिक सुंदर. औरंगजेब 793 कॅरेटचा हिरा अधिक कापू शकत होता

नीट कापल्यावर त्याचे वजन फक्त १८६ कॅरेट राहिले. असे दिसून आले की दीप औरंगजेब इतका संतापला की त्याने तुम्हाला एका कामासाठी पैसे देण्यास नकार दिला आणि त्याच्यावर 10,000 चा दंडही ठोठावला.कोहिनुर  हिरा हा सगळ्यात मोठा हिरा  होता पण आजच्या काळात हा हिरा मोठा नाही  पण मित्रांनो, 186 कॅरेटच्या हिऱ्याने मुघलांचे वैभव पुढील अनेक वर्षे वाढवले, पण 1739 मध्ये दिल्लीवर नादिरशाहने हल्ला केला. नादिरशहाने दिल्लीवर दहशत निर्माण केली.

कोहिनूर हिरा वर्तमान वेळा  मध्ये कुठे आहे?

काय आहे कोहिनूर हिऱ्यामागील कथा

कोहिनूर घेताना हा मौल्यवान हिरा ज्याने सांभाळला त्याच्या हातून हरवला असे मानले जाते, मात्र काही दिवसांनी कोहिनूर त्याच्या नोकराने परत केल्याची कहाणी प्रचलित आहे. अखेरीस, जुलै 1850 मध्ये, हा अनमोल, चमचमणारा हिरा इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द करण्यात आला.

हा कोहिनूर राणी व्हिक्टोरियाच्या नेतृत्वाखाली क्रिस्टल पॅलेसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी त्याचे वजन 186 कॅरेट होते. पण प्रकाशाचा हा डोंगर त्या वेळी तितका प्रभावी आणि चमकणारा दिसत नव्हता. हे पाहून लोकांची खूप निराशा झाली. विशेषतः राणी व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट हिऱ्याची चमक पाहून अधिक निराश झाले. त्यामुळेच राणीने याला पुन्हा नवे रूप देण्याचा निर्णय घेतला.1852 मध्ये तो डच ज्वेलर मिस्टर कॅंटर यांना देण्यात आला, ज्यांनी तो 105.6 कॅरेटचा हिरा कापला.तेव्ह कापून 3.6cm x 3.2cm x 1.3cm आकाराच्या अंडाकृती आकारात बनवले होते. ते यापूर्वी कधीही कापले गेले नाही.हा  हिरा नंतर राणी व्हिक्टोरियाच्या मुकुता  त  लावण्यात आला.    










समुद्रात इतकं मीठ कुठून येतं? महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या

समुद्रात इतकं मीठ कुठून येतं महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या

Where does so much salt in the sea come from? Learn why the oceans are salty


समुद्रात इतकं मीठ कुठून येतं  महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या

oceans

पुथ्वी  हा एक ग्रह आहे या  ग्रहवा  वर पाणी  हे  उलखा  तशेच धूमकेतू याच्या द्वारे  पुथ्वी वर पाणी  आले   अशी  काही  परिस्तिथी  निर्माण झाली कि  पुथ्वी वर   पाऊस  होण्यास सुरवात झाली  व  हा  पाऊस  खूप  वर्षा  पर्यन्त

 तसाच  सूर  राहिल्या  कारणा  मुले  पाण्याचे खडे  बण्यासह  सुरवात झाली हे  खडे हळू  मोठे होण्यास सुरवात झाले  नंतर ह्या  खंड्याचे  समुद्रा  मध्ये रूपांतर झाले  समुद्रात इतकं मीठ कुठून येत व महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या
  

समुद्रात इतकं मीठ कुठून येतं :

समुद्रा  हे  अनेक  नदी  व छोटे  अहोते   याच्या पासून  समुद्र ची  नार्मती झाली आहे   समुद्र मध्ये  अनेक नदी व 
नाले यते  असल्या  माडे अनेक  ढिगानं हुन पाणी  हे येत असते  प्रत्येक ठकाणचे पाणी  मध्ये वेगवेळे  शार हे
 येऊन त्या मध्ये  मिसळत असते   प्रत्येक  ढिकानी चे  शार येऊन मिसळत असल्या कारण  मुले हे  समुद्र मध्ये मीठ येऊ लागर्ते   व यातून  च मिठाचं संचार  समुद्र मध्ये होऊ लागतो  सुमुद्रा मध्ये मीठ तयार होनाचे घटक
  पुढील  प्रणमाणे  आहेत. नदीचे पाणी, घन पदार्थ इ. बाष्पीभवन ना मुले  पाण्याची वाप होत असते. या वाफये मुले पाण्यातील घन पदार्थ हे पाण्या मध्ये तसेच रहातात. खडका प्रमाणे पाण्याचे शार ठरत असतात या मुळे ज्या
 वेळी नदीचे पाणी हे समुद्रामध्ये येतात तेव्हा मोठ्या प्रमाणत  शार हे समुद्रात येत असता. या मुळे समुद्रा  पाणी हे खरात होत असते. हेच पाणी ओहवती च्या वेळी पाणी जमा करून मीठ मिळवले  जाते.  

समुद्रात इतकं मीठ कुठून येतं? महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या

SALT

सरासरी, सर्व महासागरांपैकी 35% पीपीटी मीट पुरावा आहे, पीपीटी म्हणजे एकूण 1,000 मिली (एक लिटर) पाण्यात मीट पुरावा आहे, आजच्या भाषेत आपण असे म्हणू शकतो की एक लिटर/किलो समुद्राचे पाणी प्यायल्याने आपल्याला मिळेल. पस्तीस ग्रॅम मीट. करू शकता.

महासागर खारट का आहेत:

समुद्रात इतकं मीठ कुठून येतं? महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या

river

महासागर खारट होण्याचे कारण म्हणजे पाण्या मधील खनिज व शार पाण्याच्ये शार हे खडका वरून ठरते. नदी चे पाणी हे वेगवेगळेया खडकातून वाहत असते. या पाण्या सबोट खनिज व शार वाहून येऊन महासागर जमा होत असते. हे देखील एक प्रमुख कारण आहे.

महासागरात मीठ असण्यास कारणीभूत घटकांचा विचार केल्यास सर्वात मोठा घटक म्हणजे बाष्पीभवन, बाष्पीभवन ही प्रक्रिया जलचक्राचा एक भाग आहे आणि यात सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते यात केवळ शुद्ध पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उरलेले पदार्थ मिठाच्या स्वरूपात समुद्रातच राहतो, हेच कारण आहे महासागरात इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मिठाचे. संपूर्ण पृथ्वीवर बाष्पीभवन हे भौगोलिकदृष्ट्या कमी जास्त होते जसे विषुववृत्तीय भागात खुप जास्त तर ध्रुवीय भागात अत्यंत कमी. याच करणामुळे महासागरिय क्षारता विषुववृत्तीय भागाकडून ध्रुवीय भागाकडे क्रमशः कमी कमी होत जाते.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गोड्याचा पाणीपुरवठा म्हणजे नद्या! किंवा जेथे नद्या येऊन भेटतात तेथे समुद्राचे क्षार कमी असते, म्हणजेच नद्यांच्या तोंडात फक्त 20-25 ppt गोड असते, तर नद्यांच्या पाण्यात जे काही प्रमाणात गोड असते, ते खूप कमी आहेत, म्हणजे 2-4 ppt.

समुद्रात इतकं मीठ कुठून येतं? महासागर खारट का आहेत ते जाणून घ्या
Dead Sea


समुद्रसपाटीपासून 440 मीटर खाली मृत समुद्र हा जगातील सर्वात खालचा बिंदू आहे. याला सर्वात कमी खाऱ्या पाण्याचे सरोवर असेही म्हणतात. 65 किलोमीटर लांब आणि 18 किलोमीटर रुंद हा महासागर त्याच्या उच्च घनतेसाठी ओळखला जातो, ज्यामुळे पोहणाऱ्यांना बुडणे अशक्य होते.
मृत समुद्राच्या पाण्यात सामान्य पाण्यापेक्षा 20 पट जास्त ब्रोमिन, 50 पट जास्त मॅग्नेशियम आणि 10 पट जास्त आयोडीन असते. ब्रोमाइन रक्तवाहिन्यांना शांत करते, मॅग्नेशियम त्वचेच्या ऍलर्जीशी लढा देते आणि वायुमार्ग साफ करते, तर आयोडीन अनेक ग्रंथींची क्रियाशीलता वाढवते. सौंदर्य आणि आरोग्यासाठी मृत समुद्राच्या गुणधर्मांमुळे, अनेक कॉस्मेटिक कंपन्या मृत समुद्रापासून मिळवलेल्या घटकांवर आधारित सौंदर्यप्रसाधने तयार करतात. त्यातील गरम गंधकाचे झरे आणि चिखल अनेक रोगांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतात.